महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे नाना पटोले यांची बिनविरोध निवड, भाजपाचे किसन कथोरे यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीतले भाजपा उमेदवार किसन कथोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे नाना पटोले...
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं, सामाजिक सशक्तीकरण आणि देशाच्या एकतेला चालना देणारे अनेक विकासाभिमुख निर्णय, गेल्या सहा महिन्यांच्या काळात घेतले, अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र...
येत्या २०२४ सालापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठून जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमधे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२४ सालापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठून जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमधे स्थान मिळवेल, अशी आशा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे....
सीआयआयने आदिवासी, कृषी व ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला हातभार लावावा- नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर : देशातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या ही आदिवासी, ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून असून कॉन्फडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री (सीआयआय) यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या कृषी व कृषी प्रक्रिया ...
कुटुंबसंस्था टिकविण्यामध्ये आईची भूमिका महत्वाची- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : कुटुंबसंस्था टिकविण्यासाठी तसेच मुलांमध्ये संस्कार व मूल्ये रुजविण्यासाठी आईची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. भारतीय संस्कृतीमध्ये आईला सर्वोच्च स्थान दिले आहे. शांतीपूर्ण...
भारतीय लोकशाही नेतृत्व संस्थेच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथील भारतीय लोकशाही नेतृत्व संस्था येथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन सुशासन, समाजकारण यांसह विविध विषयांवर अनौपचारिक...
जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्या – सचिवांच्या बैठकीत मुख्यमंत्री...
मुंबई : जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करताना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन...
समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवूया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधानसभेत प्रतिपादन
मुंबई : मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पहिल्यांदा या सभागृहात आलो असून महाराष्ट्रातील साधु-संत आणि समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केले.
मंत्रिमंडळावर 169...
सुरिनाममध्ये राजकीय विरोधकांना फाशी दिल्याप्रकरणी राष्ट्रपती देसी बॉटर्स यांना २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुरिनाममध्ये राजकीय विरोधकांना फाशी दिल्याप्रकरणी राष्ट्रपती देसी बॉटर्स यांना लष्करी न्यायालयानं २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
१९८० च्या दशकात ते दक्षिण अमेरिकी देशाले हुकूमशाह होते,...
नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशभरातल्या १६९३ ग्रामपंचायतींना सांसद आदर्श ग्रामपंचायती म्हणून मिळाली ओळख
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशभरातल्या १६९३ ग्रामपंचायतींना सांसद आदर्श ग्रामपंचायती म्हणून ओळख मिळाली आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही...











