जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालची विजयी सुरुवात

नवी दिल्ली : चीनमधल्या वुहान इथं सुरु असलेल्या जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालनं पुरुषांच्या ५२ किलो वजनी गटातील आपला पहिला सामना जिंकला आहे. पंघालनं ब्राझीलच्या डगलस अंद्रादेचा ४-१...

आर्थिक प्रगती आणि विकासाची हमी देणारं वातावरण तयार करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची...

नवी दिल्ली : आर्थिक प्रगती आणि विकासाची हमी देणारं वातावरण तयार करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. अमेरिकेत वॉशिंग्टन इथं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि...

मनोरंजन क्षेत्रानं आपल्या प्रतिभेचा वापर देशाच्या उत्थानासाठी करावा असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित होणा-या विविध कार्यक्रमासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मनोरंजन क्षेत्र तसंच अन्य क्षेत्रातील कलाकारांशी नवी दिल्लीत संवाद साधला. कलावतांनी आपल्या...

डी.एन.ए. तंत्रज्ञान नियमन विधेयक संसदेच्या विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन स्थायी समितीकडे विचारार्थ

नवी दिल्ली : राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकैय्या नायडू यांनी डी.एन.ए. तंत्रज्ञान नियमन विधेयक संसदेच्या विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन स्थायी समितीकडे विचारार्थ पाठवलं आहे. या विधेयकात एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी...

जागतिक व्यापार वृद्धि क्षेत्रातली मंदी ही संकटाचं रुप धारण करण्यापूर्वी ठोस उपाययोजना करणं आवश्यक-...

नवी दिल्ली : जागतिक व्यापार वृद्धि क्षेत्रातली मंदी ही संकटाचं रुप धारण करण्यापूर्वी ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. वाढते व्यापारी सहकार्य, भौगोलिक...

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला

मुुंबई : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज सर्वच प्रमुख पक्षांचे नेते मतदारांना प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपला आहे. याचबरोबर...

भीमा-कोरेगाव प्रकरणी तीन मानवाधिकार कार्यकर्त्यांचा जामीन फेटाळला

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयानं सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि व्हर्नन गोन्साल्विस या तीन मानवाधिकार कार्यकर्त्यांचा जामीन नामंजूर केला. पुण्यात कोरेगाव भीमा इथं जातीवर आधारित...

बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा तीन मार्चपासून सुरु

मुुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा तीन मार्चपासून सुरु होणार...

सत्ता डोक्यात गेली की, मतदारांना गृहित धरलं जातं – राज ठाकरे

नवी दिल्ली : सत्ता डोक्यात गेली की, मतदारांना गृहित धरलं जातं, अशी तिखट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर केली. महाराष्ट्राला प्रबोधनाची परंपरा आहे, मात्र सध्या वातावरण अत्यंत...

आंतरमंत्रीगट समितीनं घेतला देशातल्या कांदे, टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा

नवी दिल्ली : आंतरमंत्रीगटाच्या समितीनं नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत देशातल्या कांदे, टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला. तसंच त्यांचा पुरवठा वाढवण्यासंबंधीच्या उपाय योजनांवर चर्चा केली. अनेक राज्यांमधे आता टोमॅटोचे भाव...