कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधण्याचे पणनमंत्री प्रा. राम शिंदे यांचे आवाहन

3 लाख 90 हजार शेतकऱ्यांसाठी387 कोटीचे कांदा अनुदान मुंबई : राज्यात हंगाम 2018-19 मध्ये कांद्याचा दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रती क्विंटल रूपये 200 आणि जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत प्रति...

४० हजारहून अधिक प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम; २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाला लाभ

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या 40 हजार प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत असून त्याचा लाभ सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांना मिळाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात घटनात्मक मूल्ये रुजावीत यासाठी राज्यातील...

रास्त भाव दुकानदारांचा प्रस्तावित संप मागे-अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांची माहिती

मुंबई : कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे आलेला महापूर, राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच यापुढे येणारे सणासुदीचे दिवस विचारात घेऊन राज्यातील जनतेची गैरसोय होऊ नये याकरिता दुकानदारांनी संपावर न जाण्याचे...

मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मसुद्यासंदर्भात विधी व न्याय विभागाने येत्या १५ दिवसांत अभिप्राय देण्याचे...

मुंबई : सर्व मंडळांच्या शाळामध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या कायद्याचा अधिकृत प्राथमिक मसुदा तयार करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या मसुद्याबाबत, विधी व न्याय विभागाने येत्या १५ दिवसात...

प्रथम वर्ष पदवी व्यावसायिक, तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : प्रथम वर्ष पदवी व्यावसायिक, तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा फायदा कोल्हापूर, सांगली,सातारा, कोकण सह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यातील...

आकुर्डी येथे कोयते, लाकडी दांडके घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

पिंपरी : शुक्रवारी मध्यरात्री विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे रुपेश काळभोर हे आपली चारचाकी वाहन पार्क करत होते. त्यावेळी त्यांची तोंड ओळख असलेला आरोपी आमन पुजारी आणि त्याच्यासोबत आठ ते दहा...

पोषण अभियान मोहिमेत सामील होण्याचे पंतप्रधानांचे ‘मन की बात’ कार्यक्रमातून आवाहन

स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त भारत ही महात्मा गांधींना 150व्या जयंतीनिमित्त खरी कार्यांजली ठरेल - पंतप्रधान मुंबई : स्वच्छ भारत मोहिम यशस्वी करत, प्लास्टिमुक्त अभियानाची नवी सुरुवात ही महात्मा गांधीजींच्या 150 व्या...

टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांसाठी ऋजुता दिवेकर यांचा फिटनेस मंत्र – ‘स्थानिक आहार, वैश्विक विचार’

मुंबई : टपाल खात्याचा चेहरा आणि दूत अशी ओळख असलेला पोस्टमन हा स्वत:ची काळजी न घेता अविरत आपले कर्तव्य बजावत असतो, मात्र पोस्टमनच्या कामाचे स्वरुप, त्याचा धावपळीचा दिनक्रम, तणाव...

जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले पी व्ही सिंधूचे अभिनंदन

नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचे अभिनंदन  केले आहे. "विलक्षण गुणवत्तेच्या पी व्ही सिंधूने जगात भारताची मान पुन्हा एकदा...

उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मोठा निर्णय

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. येत्या 5 दिवसांच्या आत घोटाळ्यातील सबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत....