कोल्हापूर येथे पूरग्रस्त भागाच्या भविष्यातील नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

पुनर्वसन, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, वीज आदी विविध प्रश्नांवर चर्चा कोल्हापूर : आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी आज सर्व...

अमेरिकन शिष्टमंडळाची विधिमंडळाला भेट

मुंबई : अमेरिकन काँग्रेसच्या जॉर्ज होल्डींग, जो विल्सन, श्रीमती ल्युई फ्रँकेल, ज्युलिया ब्राउनली या वरिष्ठ सदस्यांच्या शिष्टमंडळाने विधानमंडळाला भेट देऊन राज्याच्या विधिमंडळ कार्यपद्धती, कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी विधानपरिषदेचे...

कोयनेतून २७ हजार १७ तर राधानगरीतून १४०० क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : राधानगरी धारणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून 27 हजार 17 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण...

प्लास्टिक राष्ट्रध्वजाच्या वापरास बंदी; खराब झालेले राष्ट्रध्वज प्रशासनाकडे सुपुर्द करण्याचे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे...

मुंबई : स्वातंत्र्यदिनी प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. ध्वजवंदनानंतर खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपुर्द करावेत, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर...

महाराष्ट्रातील कौशल्य विकासासाठी आयआयएस महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय कौशल्य विकास, उद्योजकता मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई : कौशल्य विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स ही संस्था मुंबईत स्थापन करण्यात येणार आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आणि...

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अहोरात्र काम सुरू- विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर

पुणे : कोल्हापूर व सांगली येथील पूरस्थिती निवळत असून पुनर्वसनाच्या दृष्टीने वेगवेगळ्या विभागाची पथके अहोरात्र काम करीत आहेत. पुरामुळे मृत झालेल्या व्यक्तींची संख्य 50 एवढी झाली असून शक्य तितक्या लवकर जनजीवन...

कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये मृत चौघाजणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

4417 कुटुंबांना 2 कोटी 20 लाख 85 हजार सानुग्रह वाटप- जिल्हाधिकारी दौलत देसाई कोल्हापूर : अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील मयत झालेल्या चौघाजणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत करण्यात आली. त्याचबरोबर आजअखेर...

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून ब्रह्मनाळकरांना धीर

सांगली : ब्रह्मनाळवासियांच्या अडचणी मार्गी लावू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून दुर्घटना घडली. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज ब्रह्मनाळ...

गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : गणेशोत्सवाचे स्वरूप हे उत्साही राहिले पाहिजे. त्यामुळे गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. तसेच कायदा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्याचे...

21 व्या शतकातील पोलीस स्‍मार्ट आणि तंत्रज्ञानस्‍नेही असणे आवश्‍यक- राज्‍यपाल

पुणे : एकविसाव्‍या शतकातील महाराष्ट्राला 21 व्या शतकाच्या पोलिस दलाची आवश्यकता आहे,  यासाठी आपल्या पोलिस दलाचे स्मार्ट व तंत्रज्ञानस्‍नेही पोलिस दलात रूपांतर करावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव...