आगामी काळात सौंदर्य आणि आरोग्य उद्यमशिलता क्षेत्रात 70 लाख युवकांसाठी भारत रोजगार निर्मिती करणार-...

नवी दिल्ली : आगामी काळात भारताला 70 लाखांहून अधिक कुशल मनुष्यबळाची गरज भासेल, असे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशिलता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांड्ये यांनी म्हटले आहे. भारताच्या लोकसंख्येत 62...

फेम इंडिया योजना

नवी दिल्ली : नॅशनल इलेक्ट्रीक मोबिलिटी मिशन प्लॅन (एनईएमपीपी) 2020 देशात  इलेक्ट्रिक वाहने आणि त्यांचे उत्पादन  जलद गतीने घेण्यासाठी दृष्टीकोन आणि रूपरेषा पुरवणारे एक राष्ट्रीय मिशन दस्तऐवज आहे  एनईएमएमपी...

अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात ठोस कारवाई करण्यासाठी एनसीबी, भारत आणि सीसीडीएसी, म्यानमार यांच्यात चौथी महासंचालक...

नवी दिल्ली : अमली पदार्थांची तस्करी आणि संबंधित बाबींवर ठोस कारवाई करण्यासाठी अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एससीबी) आणि म्यानमारच्या अमली पदार्थ नियंत्रण केंद्रीय समिती (सीसीडीएसी) यांच्यात नवी दिल्लीत चौथी...

आवश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यात मागणी आणि पुरवठ्यातील तफावत, प्रतिकूल हवामानाच्या स्थितीमुळे उत्पादनात घट, वाहतुकीचा वाढता खर्च, साठवणूक सुविधांचा अभाव, साठेबाजी यांवरुन 22 आवश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली...

किसान सुविधा मोबाईल ॲपचे आतापर्यंत 10 लाखांहून अधिक डाऊनलोड्स : नरेंद्र सिंग तोमर

नवी दिल्ली : किसान सुविधा मोबाईल ॲप सुरु झाल्यापासून आतापर्यंत 10 लाख 63 हजार 80 डाऊनलोड्स झाले आहेत, तर पुसा कृषी मोबाईल ॲपचे 40 हजार 753 डाऊनलोड्स झाले आहेत. किसान...

30 जून 2019 पर्यंत 1.64 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी ई-नाम मंचावर नोंदणी केली

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना त्यांच्या शेत मालासाठी रास्त भाव मिळावेत, यासाठी सरकारने ई-नाम मंच सुरु केला. देशभरातील 16 राज्ये आणि 2 केंद्र शासित प्रदेशांच्या 585 घाऊक बाजारपेठा ई-नामशी जोडलेल्या...

मालाड दुर्घटनेतील गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : मालाडच्या पिंपरीपाडा दुर्घटनेतील गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. खासदार गजानन किर्तीकर, आमदार सुनील प्रभू यांच्या शिष्टमंडळाने सह्याद्री राज्य अतिथीगृह...

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ- वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता ९ टक्क्यांहून १२ टक्के करण्यात आल्याची माहिती वित्त व...

आधारवाडी कचरा डेपोतील दुर्गंधी कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : आधारवाडी येथील कचरा डेपोमुळे दुर्गंधी व घाणीचा त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात. त्यासाठी यंत्रणा उभी करावी, अशी सक्त सूचना देऊन, या डेपोला पर्यायी बारवे...

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी – कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची कृषिमंत्र्यांच्या...

नवी दिल्ली :  महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील प्रधानमंत्री पीक विमाधारक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ देण्याची मागणी, राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी कृषिमंत्र्यांच्या परिषदेत केली. तसेच, राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी‘एकात्मिक शेतकरी कल्याण...