मुंबई महापालिकेच्या जीर्ण इमारती-चाळींच्या पुनर्विकास करारनाम्यावर एक हजार रुपये मुद्रांक शुल्क

मुंबई : मुुंंबई महापालिकेच्या मालकीच्या जीर्ण किंवा धोकादायक इमारती अथवा चाळींच्या पुनर्विकासासाठी होणाऱ्या त्रिपक्षीय करारनाम्यावर फक्त एक हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क आकारणी निश्चित करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या...

खासदार गिरीश बापट यांनी अन्न व नागरी पुरवठा खाते आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाचा दिला...

पुणे - लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी दिला. तसेच, पुण्याच्या...

सर्व सणांचा आनंद गरीबांपर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : बोहरा समाज प्रामाणिक असून देशाच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात ईद सण साजरा करीत असताना त्याचा आनंद व इतर सर्व सणांचा आनंद गरीबांपर्यंत पोहोचला...

जिल्ह्यांचे वनक्षेत्र ३३ टक्क्यांवर नेण्यासाठी टी.पी. प्लॅन तयार करण्याचे वनमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्य तसेच राष्ट्रीय वन नीतीनुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र हे वनक्षेत्र असले पाहिजे हे लक्षात घेऊन हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या विकास...

पर्यावरणदिनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजभवन येथे वृक्षारोपण

मुंबई : पर्यावरण दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपाल  चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षारोपण केले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ईशा फाउंडेशनचे  श्री .सद् गुरु जग्गी वासुदेव, राज्यपालांचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी,...

प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बसेसच्या वापरावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन मुंबई : राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस आणि लहान इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पर्यावरण...

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी अंडीपुंज निर्मिती आणि चॉकी केंद्र उभारणार – वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख

मुंबई : राज्यातील शेतकरी रेशीम शेतीकडे आकर्षित व्हावा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे आणि  रेशीम उद्योगाला चालना मिळावी, यासाठी राज्यात अंडीपुंज निर्मिती आणि चॉकी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. अशी...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा स्वीकारला पदभार

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा नवी दिल्लीत पदभार स्वीकारला. गडकरी यांच्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभारही सोपवण्यात आला आहे. या...

प्रसार भारतीची स्वायत्तता सर्वश्रेष्ठ: प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : डी डी न्यूजसाठीच्या 17 नव्या डीएसएनजी व्हॅनला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. बहुविध कॅमेऱ्यांमार्फत व्हिडिओ स्ट्रीमद्वारे थेट प्रसारण या व्हॅन करु...

तंबाखू नव्हे, जीवन निवडा: भारतात तंबाखूमुळे दर आठ सेकंदाला एकाचा मृत्यू

मुंबई : ‘तंबाखू नव्हे, जीवन निवडा’, समाजाला तंबाखूच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी केवळ कायदा नव्हे तर जनजागृती आणि समाजाकडून सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचे डॉ. उल्हास वाघ यांनी आज सांगितले. 31...