‘कोरोना’च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत याची दक्षता घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील 'कोरोना' व्यवस्थापन व नियोजनाचा आढावा
■ मृत्यूदर रोखण्यासोबत 'कोरोना'चा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्या
■ गणेश विसर्जन घरगुती स्वरुपातच करा
■ 'कोरोना'चा परिणाम...
जमिनीचा आकार लक्षात न घेता सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना पीएम-किसान योजना लागू
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सर्व शेतकऱ्यांना पीएम-किसान योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय
शेतकऱ्यांना दिलेल्या प्रमुख आश्वासनाची पंतप्रधान मोदी यांच्याकडून पूर्तता
आता 14.5 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
तंबाखू सेवनाविरोधात लोकचळवळ हवी – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची अपेक्षा
मुंबई : तंबाखू सेवनाच्या व्यसनांविरोधात लोकचळवळ उभारायला हवी. याबाबतच्या कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी. या प्रक्रियेत जनतेने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज...
पुणे येथे श्री बालाजी युनिव्हर्सिटी स्थापनेस मान्यता
मुंबई : पुणे येथे श्री बालाजी युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे.
श्री बालाजी...
पवनाथडी जत्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी : महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेचे उद्घाटन दि. १६डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील...
खादी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड होण्याकरिता सरकारने उचलली विविध पावले
नवी दिल्ली : खादी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड होण्याकरिता भारत सरकारने विविध पावले उचलली आहेत. खादीच्या अस्सलतेच्या हमीसाठी भारत सरकारने ‘खादी मार्क’ अधिसूचित केला आहे. परदेशात व्यवसाय पोहोचवण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग...
आयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा आदर मात्र निकालानं समाधान नाही – ऑल इंडिया मुस्लीम...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं आम्ही आदर करतो, मात्र या निकालानं आमचं समाधान झालेलं नाही, अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं दिली आहे.
या...
राज्यात बुधवारी ७ हजार ४३६ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बुधवारी ७ हजार ४३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ६ हजार १२६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १९५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६३...
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रवासाला मर्यादा असल्यानं हे अधिवेशन मुंबईत घेतलं, मात्र पुढचं अधिवेशन नागपुरातच होईल, असं उपमुख्यमंत्री...
देशातल्या १५ ते १८ वयोगटातल्या निम्म्याहून पात्र लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १५ ते १८ वयोगटातल्या मुलांच्या लसीकरण मोहिमेला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रत्येकानं लसीकरण करून घेणं आणि...








