मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास नागरिकांचा प्रतिसाद – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी ३ ते ४ सहकारी गृहनिर्माण संस्थेत २४ व २५ जून रोजी विशेष शिबीरे घेण्यात आली असून...

दर्जेदार औषध निर्मिती आणि जागतिक बाजारपेठेतला हिस्सा वाढवण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं औषध उद्योगाला आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी औषध निर्मिती क्षेत्राला दर्जेदार औषधं निर्माण करण्याचं आणि जागतिक बाजारातला त्यांचा वाटा वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. ते आज नवी...

कोविड विरुद्धच्या लढ्याला भारतीय माहिती तंत्रज्ञानानं दिलेलं बळ लक्षणीय – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीतही अंतराळ विज्ञान, अणुऊर्जा, खाणकाम, अधिकोषण अशा विविध क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीतून भारतानं आपण परिस्थितीशी जुळवून घेत झपाट्यानं पुढे जाण्याचा मार्ग काढू शकतो हे जगाला...

औषध उत्पादन निर्यातीमधे यंदाच्या एप्रिल ते जुलै कालावधीत १४६ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या औषध उत्पादन निर्यातीमधे एप्रिल ते जुलै २०१३-२०१४ या कालावधीच्या तुलनेत यंदाच्या त्याच कालावधीत १४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१३-२०१४ मधे २० हजार ५९६ कोटी रूपयांची...

वस्तू आणि सेवाकर संकलनात सांगली जिल्हा देशात अव्वल

मुंबई (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवाकर संकलनात सांगली जिल्हा हा राज्यातच नव्हे तर देशात अव्वल ठरला आहे. सांगलीच्या जीएसटी विभागाने तब्बल 91 कोटी रुपयांचा महसूल संकलित केला असून गेल्या...

कोळसा खाण घोटाळ्यात माजी खासदार विजय दर्डा आणि केंद्रीय कोळसा खात्याचे माजी सचिव एच...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमधल्या कोळसा खाण घोटाळा प्रकरणात दिल्ली न्यायालयाने आज माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता यांना दोषी ठरवलं आहे. विशेष न्यायाधीश...

सक्तवसुली संचालनालयाकडून मुंबई महापालिकेचे माजी अतिरीक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची चौकशी सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगपालिकेत कोरोना काळात झालेल्या व्यवहारांसंदर्भात सक्तवसुली संचलनालयाकडून पालिकेचे माजी अतिरीक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची आज चौकशी सुरू आहे. जयस्वाल यांना यापूर्वीही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं,...

युजरआयडीबरोबर आधारकार्ड जोडलेल्या व्यक्तींना एका महिन्यात २४ वेळा तिकिट बुक करता येणार -रेल्वे मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं आयआरसीटीसी संकेतस्थळ आणि अॅपवरुन तिकीट बुकींग करण्याचं प्रमाण वाढवलं आहे. एखाद्या व्यक्तीचा युजर आयडी आधारशी सलग्न नाही, अशा व्यक्तीला एका महिन्यात सहावरुन बारा वेळा...

भारतीय म्हणून असणा-या एकात्मतेचा सरदार पटेल यांनी पुरस्कार केला – कविकुलगुरू कालिदास संस्कृत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखंड भारताचा  आणि सर्व धर्म,भाषा, प्रांत यांचा विचार  न करता केवळ भारतीय म्हणून असणा-या एकात्मतेचा  सरदार पटेल यांनी  पुरस्कार केला, सरदार पटेल हे द्रष्टे राष्ट्रपुरुष होते, असे मत कविकुलगुरू...

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विभागातील जिल्ह्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार ; प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून नियमित आढावा घेणार औरंगाबाद : मराठवाडा ही पवित्र भूमी असून येथे संतांचे संस्कार, मेहनती तरुण, वाढणारे उद्योग, यासह पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून...