भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराविरोधात झीरो टॉलरन्स हेच भारताचं धोरण असून भ्रषटाचाराचं निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासनासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जी-20 देशांच्या भ्रष्टाचार विरोधी...
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी माफी मागावी अशी भाजपाची मागणी, यावरुन दोन्ही सभागृहात गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्य सभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपाबाबत काढलेल्या उद्गारांवरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. राज्यसभेचे कामकाज सकाळी सुरु होताच...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रदान केलेल्या नवोन्मेष पुरस्कारात राज्यातल्या चौघांचा गौरव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ११ व्या द्वैवार्षिक नॅशनल ग्रासरुट इनोव्हेशन अँड आऊटस्टँडिंग ट्रॅडिशनल नॉलेज नवोन्मेष पुरस्कारांचं वितरण केलं. नवोन्मेषाच्या संदर्भातल्या एका महोत्सवातचं उद्घाटनंही केलं....
पर्यावरण रक्षणाचं महत्त्वं अधोरेखित करत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं काम करावं – प्रधानमंत्री
नवी दिल्ली : पृथ्वीची देखभाल आणि संरक्षणासाठी देशात अनेक पर्यावरण संरक्षक उपक्रम राबवले जात आहे. पर्यावरण रक्षणाचं महत्त्वं अधोरेखित करत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं काम करावं, असं आवाहन प्रधानमंत्री...
वाढत्या नवी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने अधिक सक्षम व्हावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे : देशाच्या 65 टक्के डेटा सेंटर हे नवी मुंबईत असून डेटा सेंटरचे हे मोठे हब आहे. मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणूक येणार आहे. विमानतळ, इतर पायाभूत सुविधांमुळे नवी मुंबईत तिसरी मुंबई तयार होणार आहे. त्यामुळे नवी...
महिला लोकशाहीदिनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.०० वाजता समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, १० वा माळा, बांद्रा येथे महिला लोकशाही दिन घेण्यात येणार आहे....
राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा...
गांधीनगर : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे ...
कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जून रोजी साजरी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जून रोजी साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे हा सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून १४ ते २६ जून या...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे ६ हजार ३८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळात आज सुमारे ६ हजार ३८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानसभेत या मागण्या सादर केल्या. त्यानंतर महाराष्ट्र महापालिका आणि...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनाचं राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुराभिलेख संचालनालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनाचं मंत्रालयातलेया त्रिमूर्ती प्रांगणात सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं....









