काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी संसदेत देशवासियांची माफी मागायला हवी – अनुराग सिंग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी संसदेत देशवासियांची माफी मागायला हवी असं माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी म्हटलं आहे.  काँग्रेसशी संबंधित वृत्तसंस्थेला तसंच  राजीव गांधी...

विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या आठ तारखेपासून संसदेत चर्चा सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या आठ तारखेपासून संसदेत चर्चा सुरू होणार असून, प्रधानमंत्री या प्रस्तावावर येत्या दहा तारखेला उत्तर देण्याची शक्यता...

कोणत्या देवाची उपासना करायची, याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण, राष्ट्रवादाला पर्याय नाही – नितीन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या देशात धर्मांची, जातींची वैविध्यता आहे, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. कोणत्या देवाची उपासना करायची, याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण, राष्ट्रवादाला पर्याय नाही, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक...

ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं काल जीएसटी परिषदेची ५० वी बैठक...

कॅनरा बँकेच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना आज १४ दिवसांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅनरा बँकेच्या ५३८ कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज...

महाराष्ट्र जितक्या वेगानं विकसित होईल, तितक्याच वेगानं देशाचा विकास होईल – प्रधानमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र जितक्या वेगानं विकसित होईल, तितक्याच वेगानं देशाचा विकास होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डीमध्ये केलं. देशाला २०४७ पर्यंत विकसित करण्याचा संकल्प करण्याचं...

मुंबईत 4 आणि 5 जुलै 2023 रोजी जी 20 संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम समूह...

मुंबईतील परिषद आणि संशोधन मंत्र्यांच्या बैठकीत स्वीकारण्यात येणार जी - 20 विज्ञान प्रतिबद्धतांचे मंत्रीस्तरीय घोषणापत्र वर्ष 2023 मध्ये भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात परिषदेची संकल्पना "समन्यायी समाजासाठी संशोधन आणि नवोन्मेष" मुंबई...

शाश्वत पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी धोरण राबविणार – मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई : मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वच भागातून रोजगारासाठी अनेकजण याठिकाणी येतात. त्यामुळे अनेकांना झोपडपट्टीत निवारा शोधावा लागतो. शहरातील झोपडपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून शहराच्या सर्वांगीण...

पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण केले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण केले आहे. स्वामी विवेकानंद यांचे सेवा, मानवता आणि आध्यात्मिक ज्ञानाचे विचार आपल्याला सशक्त आणि गतिशील...

भविष्य निर्वाह निधी संघटना ही जगातील सर्वात मोठी संस्था असल्याचं भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणारी रोजगार ईपीएफओ अर्थात भविष्य निर्वाह निधी संघटना ही जगातील सर्वात मोठी संस्था असल्याचे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव...