बेजबाबदार आणि निर्ढावलेल्या रिक्षाचालकांवर कारवाई

पिंपरी : बेजबाबदार आणि निर्ढावलेल्या रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारत पुणे पोलिसांनी रिक्षाचालकांना नियमांमध्ये आणण्याचा प्रयत्न चालविला असतानाच पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक पोलिसांनी मात्र रिक्षाचालकांना खुलेआम मोकळीक दिल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे....

पर्यटनक्षम धरणांसह विश्रामगृहे, रिक्त वसाहतींचा खाजगी यंत्रणांकडून विकास-व्यवस्थापनासाठी धोरण

मुंबई  : जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या पर्यटनक्षम धरणांबरोबरच धरण क्षेत्रानजीकच्या अतिरिक्त जमिनी, विश्रामगृहे व रिक्त वसाहतींचा विकास आणि व्यवस्थापन सार्वजनिक-खाजगी सहभाग (पीपीपी) तत्त्वावर खाजगी यंत्रणांकडून करण्यासाठीच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

पालखी सोहळयामध्ये वारकऱ्यांना सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात

 पुणे : आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे जिल्हयामध्ये पालखी सोहळयाच्या कालावधीमध्ये वारक-यांना सर्व सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या. पालखी सोहळा – 2019 च्या...

म्यानमार च्या संरक्षण दलांचे प्रमुख कमांडर-इन-चीफ सीनियर जनरल मिन ओंग लियांग यांनी घेतली पंतप्रधान...

नवी दिल्ली : म्यानमारच्या संरक्षण दलांचे प्रमुख कमांडर-इन चीफ सीनियर जनरल मिन ओंग लियांग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी लियांग यांनी पंतप्रधानांना भारतात नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील विजयाबद्दल...

दक्षिण कोकणात १४ जूनपर्यंत मान्सून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे आवाहन

मुंबई : मान्सूनचे आगमन ८ जून रोजी केरळात झाले आहे आणि १४ जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र राज्यातील उर्वरित भागात...

रायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून होणार वृक्षलागवड – मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : रायगड किल्ला परिसर आणि त्या भागातील गावांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून सामाजिक वनीकरण...

10 व्या नगर गॅस वितरण लिलाव फेरीच्या कामाला धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सुरुवात

नवी दिल्ली : 10 व्या नगर गॅस वितरण लिलाव फेरीच्या कामाला आज पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सुरुवात झाली. 50 भौगोलिक क्षेत्रांमधून 124 जिल्ह्यांचा यात...

राज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी माणसांचा गेली अनेक वर्षांपासून लढा सुरु असून हा लढा संपत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र शासन शंभर टक्के सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी आहे. हा...

त्रिपक्षीय करारातून ४३४.१४९ हेक्टर क्षेत्रावर सहा लाख रोपांची लागवड

मुंबई : त्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याचं काम जोमानं सुरु असून आतापर्यंत  राज्यात ४३४.१४९ हेक्टर वन जमीनीवर जवळपास ६ लाख रोपांची लागवड झाली आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अनेक...

सैन्य दलाच्या कार्यात्मक आणि खरेदीविषयक बाबींचा संरक्षणमंत्र्यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य दलाच्या कार्यात्मक आणि खरेदीविषयक बाबींचा एका बैठकीत आढावा घेतला. सध्या सुरु असलेले पायाभूत प्रकल्प आणि अद्ययावतीकरणाबाबत भविष्यातला नियोजन आराखडा याबाबत...