पुणे आणि पिंपरी चिंचवडमधले निर्बंध आणखी शिथिल करण्याबाबत विचार सुरू -उपमुख्यमंत्री

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असल्यानं तिथले निर्बंध आणखी शिथिल कारण्याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क...

आरोग्य मंत्रालयाच्या क्षयरोग विभागाचा वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससोबत करार

नवी दिल्ली : क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वाव शोधण्याकरिता आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय क्षयरोग विभागाने वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या संस्थेसोबत करार केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे...

आयुक्‍तांच्या मनमानी कारभारामुळे, विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले तब्बल 46 हजार विद्यार्थी अद्यापही शालेय साहित्यापासून वंचित आहेत. शाळा सुरू होऊन आता पहिला आठवडा संपल्यानंतरही आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी...

चालकाच्या शेजारी असलेल्या प्रवाशासाठीही एअरबॅग्ज अनिवार्य – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्यानं उत्पादन होणाऱ्या चारचाकी वाहनांमध्ये आता चालकाच्या शेजारी असलेल्या प्रवाशासाठीही एअर बॅग बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं वाहन उत्पादकांसाठी ही नवीन नियमावली तयार...

शासनाच्या कर्जमाफी योजनेबाबतच्या तक्रारीसाठी तालुकास्तरावर समिती गठीत

पुणे : शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी दिनांक 28 जुन 2017 रोजी निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णयातील तरतुदीनुसार कृषि कर्जास कर्जमाफी, कृषि कर्जाची परतफेड विहीत वेळेत करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक...

आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रसूत झालेल्या महिलेस तातडीने वैदयकीय मदत देणाऱ्या पोलीस मित्रांचा सन्मान

पिंपरी : १६ मे २०१९ रोजी आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रसूत झालेल्या महिलेस तातडीने वैदयकीय मदत देणाऱ्या प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवक,पोलीस मित्रांचा सन्मान १ जून २०१९ रोजी महापौर...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला हिंजवडी येथील समस्येबाबतचा आढावा

पुणे : हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कच्या वाहतूक, रस्ते व विविध अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला उपजिल्हाधिकारी विजयसिंह...

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई : सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले असून, थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांचे सत्यशोधक विचार,...

राष्ट्रीय संरक्षण निधीअंतर्गत ‘पंतप्रधान शिष्यवृत्ती योजने’च्या रकमेत वाढ, राज्य पोलीस कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ

नवी दिल्ली : भारताच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या विचारांच्या अनुषंगाने नव्या सरकारने पहिलाच निर्णय देशाचे संरक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी घेतला आहे. राष्ट्रीय संरक्षण निधीअंतर्गत ‘पंतप्रधान शिष्यवृत्ती योजने’च्या रकमेत वाढ...

राज्यातल्या ३४ जिल्ह्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ३४ जिल्ह्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सर्वत्र कोरोना नियमांचं पालन करत शांततेत मतदान सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ३८२ ग्रामपंचायतीसाठी आज दुपारी...