देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३७ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३७ शतांश टक्के झाला आहे. काल ४५ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी...
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन
मुंबई : भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे येथून आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले.
यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री...
विसाव्या कारगिल विजय दिवसानिमित्त सीमा सुरक्षा दलाचा विशेष उत्सव साजरा
नवी दिल्ली : कारगिल युद्धाच्या ‘ऑपरेशन विजय’च्या विसाव्या वर्षानिमित्त, लष्करी आणि निमलष्करी दलातल्या सर्व तुकड्यांमध्ये विजयी उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त, ह्या विजयात मोठे योगदान असलेल्या सीमा सुरक्षा...
राज्यातील बेकायदा पॅथॅालॉजींविरोधात कठोर कारवाई – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
मुंबई : राज्यातील बेकायदा पॅथॉलॉजींविरोधात आरोग्य विभागाच्या मदतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाशी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य जगन्नाथ शिंदे...
जागतिक तापमान ३ डिग्री सेल्सिअसनं वाढणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक तापमान तीन डिग्री सेल्सिअसनं वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट संघाच्या जागतिक तापमानाविषयक समितीनं जारी केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
पॅरिस करारात दीड डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढ...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली कोव्हॅक्सिन लस
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-19 विरोधी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला.
यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ.तात्याराव...
सर्वसामान्य माणूस ‘केंद्रबिंदू’ मानून काम केले- विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर
पुणे : आपण सर्वसामान्य माणूस ‘केंद्रबिंदू’ मानून काम केल्याची भावना मावळते विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केली. लोकाभिमुख व सतत सकारात्मक भूमिका ठेवणारे अधिकारी अशी ओळख असणारे...
पिंपरी-चिंचवड शहरातील 350 मोबाईल टॉवर अनधिकृत
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 613 मोबाईल टॉवरपैकी 350 टॉवर अनधिकृत आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांनी टॉवरची सुमारे 22 कोटी 43 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्याच इमारतीवर...
लस न घेतलेल्यांना सार्वजनिक वाहतुकींमध्ये मज्जाव करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं मुंबई उच्च न्यायालयात समर्थन
मुंबई (वृत्तसंस्था) : लस न घेतलेल्यांना सार्वजनिक वाहतुकींमध्ये मज्जाव करण्याच्या निर्णयाचं राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात समर्थन केलं आहे. मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी काल या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र उच्च...
प्रवासासाठी डॉक्टरांचा प्रमाणपत्राची गरज नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित व्यक्तींना प्रवासासाठी डॉक्टरांचं प्रमाणपत्र आता द्यावं लागणार नाही. राज्य सरकारने याबाबतचे आदेश काढले आहेत. प्रवास सुरू करण्यापूर्वी या व्यक्तींच्या शरीराचे तपमान मोजले जाईल आणि...








