आयुष्मान आरोग्य मेळाव्यात एका आठवड्यात २७ लाखांहून अधिक लोक सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष्मान भारत योजने अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आयोजित आरोग्य मेळाव्याचा २७ लाखाहून अधिक जणांनी लाभ घेतला अशी माहिती आरोग्य मंत्रालयीन दिली आहे. देशभरात ३...
महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील कलाकृतींवरील कलाकारांचा हक्क संपुष्टात येणार
मुंबई : राज्य शासनाच्या कला संचालनालयाच्या मुंबई कार्यालयामार्फत दरवर्षी राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनामधील कलाकृती कलाकारांनी पुढील आठ दिवसात घेऊन जाण्याचे आवाहन कला संचालकांनी केले आहे.
राज्य कला...
जीसॅट-३० ला त्याच्या परिचालन कक्षेजवळच्या कक्षेत नेण्यात यश आलं आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला जीसॅट-३० ला त्याच्या परिचालन कक्षेजवळच्या कक्षेत नेण्यात यश आलं आहे. प्रॉपेल्शन प्रणालीचा उपयोग करून या उपग्रहाला वरच्या कक्षेत आणल्याची...
महाराष्ट्रातून ७ लाख ३८ हजार परप्रांतीय कामगार त्यांच्या स्वतःच्या राज्यात परतले
५२७ ट्रेनने रवानगी; दररोज १०० ट्रेनची मागणी – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : महाराष्ट्रात विशेष करुन मुंबईमध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आज...
देशात काल १४ हजारापेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड- १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १९ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल १४ हजारापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ३...
विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत संभ्रम निर्माण केला असल्याची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत संभ्रम निर्माण केला असून विरोधक या मुद्द्यावर राजकारण करत असल्यचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला...
कोरोना चाचण्यांसंबंधी उपकरणं आणि औषधं यांच्यावरील आयात शुल्क पुढील सहा महिन्यांसाठी रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना चाचण्यांसंबंधी उपकरणं आणि औषधं यांच्यावरील आयात शुल्क पुढील सहा महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.चाचण्या वाढवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळावं, या हेतूनं हा...
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने पुणे, अमरावती व नाशिक या विभागांमध्ये आयोगातर्फे जन सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या सुनावणी अनुषंगाने आयोगाने विविध विभागांसाठी वेगवेगळ्या...
नव्या कृषी कायद्यामुळे कृषी क्षेत्र आणखी मजबूत होईल – नरेंद्र सिंह तोमर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि कृषी क्षेत्र आणखी मजबूत होईल, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या सदस्यांशी...
4-जी आणि 5-जी स्पेक्ट्रम सेवेचा देशभरात विस्तार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 4-जी आणि 5-जी स्पेक्ट्रम ची सेवा देशभरात विस्तारित करताना जागितक दर्जा उंचावणं तसंच सर्वसमावेशक सेवांचा लाभ गुंवणूकदारांना घेता यावा यासाठी उच्च तंत्रज्ञान युक्त 5-जी मिळण्यासाठी...










