कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ८ हजार गुन्हे दाखल

पोलिसांवर हल्ल्यांच्या २३१ घटना; ८१२ व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ८ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला...

जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मोशीमध्ये कडकडीत बंद

भोसरी : मोशीतील नियोजित सफारी पार्कची आरक्षित जागा पुण्यातील कचरा टाकण्यासाठी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला विरोध करत, जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मोशीतील ग्रामस्थांनी रविवारी मोशीतील सर्व व्यवहार बंद...

मुंबईच्या विकासात महापालिकेचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वाईल्ड लाईफ मुंबई चित्रफितीचा शुभारंभ मुंबई : मुंबईच्या विकासात आणि प्रगतीत मुंबई महानगरपालिकेचे मोलाचे योगदान असून, याचे श्रेय महानगर पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जाते असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. मुंबई...

मुंबईत कोविडचे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ३१५ नवीन कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत या आजारानं बाधित व्यक्तींची एकूण  संख्या ७ लाख ५५ हजार ९४७ इतकी झाली आहे.  काल...

राज्यात ६७ लाख १४ हजार ७४० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई :  स्वस्त धान्य दुकानांमधून आतापावेतो 1 कोटी 54 लाख 71 हजार 728 शिधापत्रिका धारकांना 67 लाख 14 हजार 740 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : १५ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण;...

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या ५ दिवसात १५ लाख 45 हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.  यापैकी 13 लाख 88 हजार कर्जखात्यांमध्ये...

बचावात्मक पवित्रा सोडून भारत आक्रमक दृष्टीकोनाकडे- मार्शल विवेक राम चौधरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आण्विक युद्धाचा धोका गृहीत धरून, भारत युद्धातल्या बचावात्मक पवित्र्यापासून दूर जात आक्रमक दृष्टीकोनाच्या दिशेने बदलू लागला असल्याचं हवाई दलाचे प्रमुख मार्शल विवेक राम चौधरी यांनी...

नव्या वर्षानिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातल्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक नवीन वर्ष नव्या सुरुवातीची संधी देतं, तसंच वैयक्तिक आणि सामूहिक विकासाला चालना देतं ,...

पाणबुडीवरुन मारा करु शकणा-या अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्राची भारतानं केली यशस्वी चाचणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं साडेतीन हजार किलोमीटरपर्यंत मारा करणार्‍या अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. पाणबुडीवरुनही हे क्षेपणास्त्र सोडता येऊ शकतं. या चाचणीमुळे भारतानं आएनएस अरिहंत...

‘दोष धातू मल विज्ञान’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : प्रसिद्ध स्त्रीरोग तसेच आयुर्वेद तज्ज्ञ डॉ हणमंतराव पालेप यांनी लिहिलेले ‘दोष धातू मल विज्ञान‘ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. कार्यक्रमाला नागालॅन्डचे माजी राज्यपाल पद्मनाभ...