तृतीयपंथीय कल्याण मंडळाची लवकरच स्थापना – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : राज्यातील तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश असलेले तृतीयपंथीय कल्याण मंडळ शासन निर्णय होऊनही प्रलंबित आहे. हे मंडळ तात्काळ अस्तित्वात आणण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तृतीयपंथीयांच्या...
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा आर्थिक आणि सहकार्य व्यापारी करार आजपासून अंमलात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा आर्थिक आणि सहकार्य व्यापारी करार आजपासून अंमलात आला. यामुळं शून्य आयात शुल्कावर भारतीय वस्तूंना ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत प्रवेश मिळेल. यामुळे देशात आणखी...
राज्यात गुरुवारी ६ हजार ६९५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार १२० रुग्ण बरे होऊन घरी गेले, ६ हजार ६९५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १२० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६३...
परदेशी नागरिकांना देण्यात येणारा आगमन व्हिसा रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ संकटामुळे श्रीलंकेने सर्व परदेशी नागरिकांना देण्यात येणारा आगमन व्हिसा रद्द केला आहे. याआधी श्रीलंकेने चीनमधून आलेल्या पर्यटकांचा व्हिसा रद्द केला होता.
चीनमधून आलेल्या एका...
हुतात्मा यश दिगंबर देशमुख अनंतात विलीन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीनगर इथं दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातल्या पिंपळगाव इथले शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हजारोंच्या जनसमुदायानं साश्रू-नयनांनी...
सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचे किंदबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा उपांत्यपूर्व...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊ इथं सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किंदबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठ्ली आहे. उपांत्यपूर्वफेरीत श्रीकांतचा सामना...
रिझर्व्ह बँकेनं पतधोरण समितीची बैठक पुढे ढकलली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं उद्यापासून सुरु होणारी पतधोरण समितीची बैठक पुढे ढकलली असून, बैठकीची नवीन तारीख लवकरच कळवली जाईल, असं प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. चौथं द्वैमासिक...
तीन कृषी कायदे रद्द करण्याची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करण्याची राजपत्र अधिसूचना आज जारी केली. संसदेच्या सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये हे कायदे रद्द करण्याबाबतचं...
६ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ३ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांना सुरूवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. येत्या ६ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
स्वच्छ भारत अभियान राबविण्यात देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर
मुंबई (वृत्तसंस्था) : स्वच्छ भारत अभियान राबविण्यात देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. भविष्यातही राज्य असंच आघाडीवर रहावं यासाठी सकारात्मक कार्यवाही करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल,...











