युवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विकासात युवकांचं योगदान महत्त्वाचं असून युवकांनी देशासाठी धैर्य आणि निष्ठेनं काम करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. आसाममधल्या तेजपुर विद्यापीठाच्या १८...

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये यासाठी सहकार्य करण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ....

मुंबई : सर्वसामान्य जनतेला  लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही, ते राहत असलेल्या परिसरातील दुकानातून त्यांना खरेदी करता येईल, काळाबाजार होणार नाही, योग्य किमतीत अन्न पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील...

भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, प्रशिक्षण केंद्राच्या 13 व्या तुकडीच्या शास्त्रज्ञांनी साजरा केला सुवर्ण...

मुंबई : भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र, मुंबईच्या प्रशिक्षण केंद्राच्या 13 व्या तुकडीच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी दि. 16 ऑगस्ट 2019 रोजी मल्टीपर्पज हॉल, टीएसएच बिल्डींग, अणुशक्ती नगर मुंबई येथे सुवर्ण...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतले मंदिरे बंद ठेवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतले सिद्धीविनायक मंदिर, मुंबादेवी मंदिर, तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर यासारख्या देवस्थानांनी मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथं श्री सप्तशृंगी देवीची...

तातडीच्या खटल्यांची सुनावणी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात देशभरातल्या न्यायालयात सुरू असलेल्या तातडीच्या खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती डी. वाय....

राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास विलंब

शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करण्याचे आवाहन मुंबई : राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मान्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल हळू...

संपूर्णपणे महिलांनी परिचालन केलेल्या पहिल्या भारतीय हज विमानाचं कोझिकोड ते सौदी अरेबियातल्या जेद्दाहपर्यंत यशस्वीरित्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्णपणे महिलांनी परिचालन केलेल्या पहिल्या भारतीय हज विमानानं काल कोझिकोड ते सौदी अरेबियातल्या जेद्दाहपर्यंत यशस्वीरित्या उड्डाण केलं. हा उल्लेखनीय पराक्रम एअर इंडिया एक्स्प्रेस या आंतरराष्ट्रीय एअरलाइनच्या...

ओकिनावाकडून लीड-अॅसिड बॅटरी पॅक असलेल्या ई-स्कूटर्सचे उत्पादन थांबवण्यात आले

मुंबई: ओकिनावा या 'मेक इन इंडिया'वर फोकस असलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादन करणा-या कंपनीने त्यांच्या लीड-अॅसिड उत्पादनांचे निर्माण थांबवले आहे. ब्रॅण्ड आता फक्त लिथियम-आयन व्हर्जन्सवर लक्ष केंद्रित करणार आहे. स्टार्टअप...

बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांनी तीन जुलैपर्यंत त्रुटींची पूर्तता करावी

मुंबई : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015अंतर्गत बालकांच्या कल्याणासाठी कार्यरत व इच्छुक असणाऱ्या राज्यातील सर्व स्वयंसेवी व शासकीय संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. यासाठी दिनांक 20 मे 2018 पर्यंत संस्थामार्फत ऑनलाईन व ऑफलाईन...

ठाणे जिल्ह्यात भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 वर

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 झाली आहे, यामध्ये सात बालकांचा समावेश आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत एका चार वर्षाच्या बालकासह 20 जणांना बाहेर...