महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : १५ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण;...

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या ५ दिवसात १५ लाख 45 हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.  यापैकी 13 लाख 88 हजार कर्जखात्यांमध्ये...

देशात वेगवेगळ्या ३० गटांकडून कोरोना वर लस शोधण्याचे प्रयत्न सुरू

नवी दिल्ली : देशातील अनेक मोठ्या उद्योगांपासून ते  स्वतंत्र शैक्षणिक संस्था असे जवळजवळ ३० गट कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं भारत सरकारचे मुख्य विज्ञान सल्लागार...

ननकाना साहिब गुरुद्वार हल्ल्याप्रकरणी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचं चार सदस्यांचं शिष्टमंडळ पाकिस्तानला जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचं चार सदस्यांचं शिष्टमंडळ  पाकिस्तानातल्या ननकाना साहेब इथं जाणार असल्याचं समितीचे अध्यक्ष गोविंद सिंग लोंगोवाल यांनी बातमीदारांना सांगितलं. हे शिष्टमंडळ, ननकाना साहेब गुरुद्वारावर...

गुरुपौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा

गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; सर्व देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या अनेकानेक  शुभेच्छा ! समस्त देशवासियों को गुरु पूर्णिमा की अनंत शुभकामनाएं। — Narendra Modi (@narendramodi) July...

जनधन योजना यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आभार व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री जनधन योजना यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात आभार मानले आहेत. त्यांच्या परिश्रमांमुळेच आज भारतातला सामान्य नागरिकही...

देशभरात कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३३६ ; १ हजार ८७९ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली : देशात काल कोरोनाचा संसर्ग झालेले नवे २ हजार २९३ रुग्ण सापडले, तर ७१ रुग्णांचा मृत्यू झाला. आता देशभरातली एकूण रुग्णसंख्या  ३७ हजार ३३६ झाली आहे. आतापर्यंत...

विधिमंडळात उत्कृष्ट कामकाज केल्याबदल बारा सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणसाठी पुरस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : विधिमंडळात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबदल बारा सदस्यांना काल राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेनं उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणसाठीचे पुरस्कार देऊन गौरवलं....

राज्यात ६९ लाख १६ हजार ७२२ क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठा व...

मुंबई :  राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून  एप्रिल २०२० मध्ये राज्यातील १ कोटी ५६ लाख २ हजार ४३४ शिधापत्रिका धारकांना तब्बल ६९ लाख १६ हजार...

मोफत शिवभोजन थाळी योजनेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ

९० लाखांहून अधिक लोकांनी घेतला मोफत शिवभोजन थाळीचा लाभ मुंबई : ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंर्तगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब व गरजू जनतेसाठी  मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते...

अवकाळीमुळे शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विविध शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई : अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये, असे निर्देश...