19 वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारत विक्रमी पाचव्यांदा अजिंक्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 19 वर्षाखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा चार गडी राखून पराभव केला आणि विक्रमी पाचव्यांदा हे विजेतेपद पटकावलं आहे. या सामन्यात प्रथम...

एंजल ब्रोकिंगद्वारे ‘अँप्लीफायर्स’ची सुरुवात

सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्सना थेट ब्रँडशी संवाद साधण्यास सक्षम बनवतो मुंबई : देशाच्या ब्रोकिंग विश्वात होणारी वाढ लक्षात घेत एंजल ब्रोकिंगने आता भारतात पहिला अँप्लीफायर प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे भारतातील...

महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणाबाबत भोर येथे ११ मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन

पुणे : महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणावर तडजोडीने निकाली काढण्याकरीता भोर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे गुरुवार ११ मे रोजी सकाळी ११ वाजता विशेष लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय,...

विद्यार्थी हिताला प्राधान्य द्या- सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम

पुणे - राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी समाज कल्याण आयुक्त कार्यालयास भेट दिली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून...

पिच ब्लॅक 2022 युद्ध सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पिच ब्लॅक 2022 युद्ध सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. आठ सप्टेंबरपर्यंत हा युद्ध सराव होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या वायुसेनेनं आयोजित केलेल्या या...

नमूद भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन

मुंबई : ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या योजना परिवहन विभागामार्फत राबविण्यात येतात. ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करताना शेअरिंग पद्धतीने सेवेचा लाभ घेतल्यास प्रतीप्रवासी देय भाड्यापेक्षा...

मागेल त्याला टँकर, मागेल त्याला छावणी- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

सरकार पशुपालकांच्या भक्कम पाठिशी शेळ्या-मेंढ्यांसाठीही चारा छावणी औरंगाबाद : अपुऱ्या पावसाने दुष्काळी परिस्थिती राज्यात आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी शासन खंबीरपणे शेतकरी, पशुपालकांसोबत आहे. आवश्यक त्या उपाययोजना करण्‍याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. या दुष्काळी ‍परिस्थितीत...

बँकाक इथे सुरु असलेल्या आशिया तिरंदाजी विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांची चमकदार कामगिरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकाक इथे सुरु असलेल्या आशिया तिरंदाजी विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी चमकदार कामगिरी केली. अतनू दास यानं कोरियाच्या ‘जिन हाईक ओह’ याला 6-5 नमवत कांस्यपदक पटकावलं....

अल्पमतात असल्यामुळे राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही – रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्पमतात असल्यामुळे राज्यसरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या कडून...

राज्यात ६५ हजार उद्योगांना परवाने, ३५ हजार उद्योग सुरू – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची...

विदेशी गुंतवणुकदारांसाठी ४० हजार हेक्टर जमीन राखीव उद्योग सुरू करण्यासाठी आता महापरवाना मुंबई : राज्यातील उद्योगचक्र पूर्वपदावर येत असून सद्यस्थिती ६५ हजार उद्योगांना उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली असून त्यापैकी ३५...