पुणे जिल्हयात स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचे वितरण सुरु ; तक्रार प्राप्त होताच दुकानांची तपासणी...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत पुणे जिल्हयातील 13 तालुक्यात अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे. पुणे जिल्हा (ग्रामीण) मधील 1815 स्वस्त धान्य दुकानांमधून अन्न्धान्याचे...
लोकहिताच्या निर्णयातून राज्याचा विकास सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यातील जनतेला सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. राज्याचा विकास झाला पाहिजे. यासाठी लोकहिताचे निर्णय घेऊन राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करीत असल्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखतीत मांडली.
इंडिया...
पाच ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यात, उद्योग क्षेत्राची कामगिरी महत्वाची ठरणार असल्याचा आर्थिक पाहणी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी, देशातल्या बाजारपेठांचं अर्थकारण सुरु ठेवणाऱ्या अदृष्य घटकांना सक्षम करावं लागेल, याचे सुतोवाच आज संसदेत मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालानं दिले...
कोविडसंदर्भात राज्यात ५ लाख ९४ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन
१ लाख २४ हजार गुन्हे दाखल;६ कोटी ८६ लाखांचा दंड वसूल – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ६६ हजार ९३७ पास पोलीस विभागामार्फत...
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या १०४ विद्यार्थ्यांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत झालेल्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या १०४ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यात ठाण्यातल्या हवाई...
झारखंडमध्ये तीन महिला नक्षलवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमध्ये सिंघभूम जिल्ह्यात आनंदपूर गुडरी भागात आज पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन महिला नक्षलवादी ठार झाल्या. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जप्त केली.
सिंघभूम जिल्ह्यात सोनुवा भागात ...
शेतकरी हाच सरकारचा केंद्रबिंदू -उद्धव ठाकरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातील शेतकरी हाच सरकारचा केंद्रबिंदू असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते आज जळगाव इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
शेतक-याला कर्जमुक्तीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी महात्मा जोतिराव फुले...
सणाचा आनंद घेताना आरोग्याच्या जबाबदारीचं भान ठेवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं जनतेला आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : सणाचा जरूर आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचं भान ठेवा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना केलं आहे. आपण स्वत:ही केवळ सोशल...
दारोदारी जाऊन चाचण्यांची गरज नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत दारोदारी जाऊन लोकांच्या चाचण्या कराव्यात अशा आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना जागतिक आरोग्य संघटना तसंच भारतीय...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी
बारामती : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली. कामे दर्जेदार पद्धतीची व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. श्री.पवार यांनी कन्हेरी...











