मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक ३२७ अंकांची वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजारात आज सलग सातव्या सत्रात उलाढालीचा भर खरेदीवर राहिला. त्यामुळे दिवसअखेर निर्देशांक ३२७ अंकांची वाढ नोंदवत ४० हजार ५०९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या...

पंचायतराज संस्था पदाधिकाऱ्यांनी गावाला स्वयंपूर्ण, गावकऱ्यांना आत्मनिर्भर बनवावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांना यशवंत पंचायतराज पुरस्कार प्रदान मुंबई : पंचायतराज संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना मोफत सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या मागे लागू नये. त्यामुळे ग्रामस्थ परावलंबी होतात. विकासाला चालना देण्यासाठी गावाला स्वयंपूर्ण...

महाराष्ट्रातून ६९६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय कामगार स्वतःच्या राज्यात

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती मुंबई : महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई मध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दि.२७ मे पर्यंत जवळपास ९ लाख...

तंबाखू उत्पादनांच्या वेष्टनावर छापण्याच्या वैधानिक इशाऱ्याबाबत सुधारित नियामवली येत्या १ डिसेंबरपासून लागू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व तंबाखू उत्पादनांच्या पॅकिंग अर्थात वेष्टणावरच्या आरोग्यविषयक चेतावणीचा नवीन संच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अधिसूचित केला असून सुधारित नियमावली चालू वर्षाच्या १ डिसेंबर पासून लागू होईल....

वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत, पतीला नोकरी

मुंबई : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. श्रीमती स्वाती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच,...

प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात एक महिला पोलिस ठाणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर महिला आयोगाचे कार्यालय सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. याशिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात एक महिला पोलिस...

‘मजीप्रा’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रलंबित महागाई भत्त्यास मान्यता

११ हजार ५७० कर्मचाऱ्यांना दिलासा – पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती मुंबई : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील  कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रलंबित महागाई भत्त्याची रक्कम देण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक...

शेतकऱ्यांच्या हिताचा आणि सहकार चळवळीला बळकट करणारा अर्थसंकल्प – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करुन चिंतामुक्त करण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. शेतकऱ्यांना विविध शासकीय कार्यालयांत हेलपाटे न मारायला लावता कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत...

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी बँकांनी सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुंबई : शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत देण्यासाठी बँकांनी अचूक माहिती तात्काळ सादर करावी. खरीप हंगाम 2020 साठी शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्यासाठी पात्र...

WHO नं,कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी निश्चित केली आपली धोरणं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : WHO नं, कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी निश्चित केलेली आपली धोरणं, उपाययोजना आणि विविध देशांकडून याबाबत मिळणारा प्रतिसाद यांचा आढावा घेण्यासाठी, एक स्वतंत्र समिती स्थापन केली...