संजीवन समाधी सोहळ्याची गर्दी टाळण्यासाठी आजपासून आळंदीत संचारबंदी
मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिकी वारी आणि माउलींच्या संजीवन समाधी सोहोळ्यासाठी आळंदीत भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आजपासून पुढचे १० दिवस आळंदी आणि परिसरात संचारबंदी लागू करण्याचा...
विधानसभेत शिवसेना गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीला अध्यक्षांची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभा अध्यक्षांनी काल एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदावर नियुक्ती केली. तर भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवण्याच्या प्रस्तावाला मान्यता...
विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्पासाठी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भात जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी तांत्रिक व्यवहार्यता (टेक्नोफिझिबिलिटी) अहवाल तयार करण्याचे निर्देश केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिले असल्याचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते...
देशभरात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल ३ लाख ५७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले, २ लाख ५९ हजार ५९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. आत्तापर्यंत देशभरातले एकूण २ कोटी २७...
राजधानीतल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पासाठीची पर्यावरण मंजुरी आणि अधिसूचना योग्य – सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानीतल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पासाठीची पर्यावरण मंजुरी आणि अधिसूचना योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय पीठाने दिला आहे. यामुळे नवीन संसद भवन इमारत उभारण्याचा मार्ग...
राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ३५ हजार पासचे वाटप
६ लाख ४७ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन; ५ कोटी ७९ लाखांचा दंड वसूल – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४,३४,५४९ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच...
रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, उरण, पाली, पेण, पनवेल या तालुक्यांमधे काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला, कडधान्य, पांढरा कांदा, आंबा या पिकांचं चांगलंच नुकसान...
सीबीएसईच्या १२ वीच्या परीक्षेत ८७ टक्क्याहून अधिक, तर १० वीच्या परीक्षेत ९३ टक्क्याहून अधिक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सी बी एस ई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. बारावीच्या परीक्षेत जवळपास ८७ पूर्णांक ३३ शतांश...
२३ वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे ३ कुस्तीपटूु उपांत्यपूर्व फेरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या २३ वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ३ कुस्तीपटूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहेत.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ६५ किलो वजनीगटात भारताच्या शरवणनं...
निवडणुकीतील काळ्या पैशांचा अहवाल सादर करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर झाला का ? याची चौकशी करायला सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले विशेष तपास पथक आपला सातवा आणि अंतिम अहवाल येत्या...











