कोविड१९ साठीच्या पीपीई कीट्सच्या निर्यातीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ साठीच्या पीपीई कीट्सच्या निर्यातीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे. ही परवानगी दरमहा ५० लाख कीट्सकरता आहे. त्यामुळे निर्यातीला चालना मिळेल, असं केंद्रीय वाणिज्य...

राष्ट्रपतींच्या हस्ते मुंबईतल्या राजभवनातल्या नवीन दरबार हॉलचे उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मुंबईतल्या राजभवनातल्या नवीन दरबार हॉलचे उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र ही अध्यात्मिक तसंच अन्यायाविरुद्ध शौर्यानं लढणाऱ्यांची. देशभक्तांची भूमी आहे. या भूमीत...

‘घरात राहतो तशा सुविधा मिळाल्या’

नंदुरबार जिल्ह्यातील खापर येथील निवारा केंद्रातील कामगारांच्या भावना मुंबई (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन घोषित झाला आणि घराकडे जाण्याची ओढ लागली. भविष्याची चिंता मनात होतीच पण घरी पोहोचता आले नाही तर काय?...

ए.पी.आय. कै.अमोल कुलकर्णी यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : कोरोना विषाणूशी लढताना धारावी शाहूनगर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. अमोल कुलकर्णी यांचे दुर्दैवाने निधन झाले. धारावी येथील शाहूनगर पोलीस स्टेशन येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज या पोलीस...

स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन!

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवडून आलेले यशवंत जाधव तसेच शिक्षण समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष संध्या दोशी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी...

राज्यभरात एकाच दिवसात कोरोनाचे ६ हजार रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात १ लाख ४८  हजार ६०१  रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यात आज ६०४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.७४ टक्के...

ससून सर्वोपचार रुग्णालयात नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कॅन्सर रुग्णांवर उपचार सुरु – डॉ....

पुणे : कोव्हीड-19 पार्श्वभूमीवर देशात लॉकडॉऊन जाहीर झाल्यामुळे नियमित औषधोपचार घेणाऱ्या कॅन्सर रुग्णांना ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा रुग्णांवर नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या मार्गदर्शक सूचनांनूसार...

बिहारमध्ये जातीवर आधारित जनगणना करण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये जाती आधारित जनगणना करणार असल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घोषित केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर...

बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी डाळी आणि फळपिकांचे उत्पादन घ्यायला हवे- शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : गहू, तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. बाजारपेठेनुसार शेती पिकं घेतली तर उत्पादनाला चांगला भाव मिळतो.यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी आणि फळपिकांचे उत्पादनही शेतकऱ्यांनी घ्यावं,...

केंद्राच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना सरकारी इमारतींच्या प्रवेशद्वारापाशी थर्मल स्कॅनर्स स्थापित करण्याचा सल्ला

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्राच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना सरकारी इमारतींच्या प्रवेशद्वारापाशी थर्मल स्कॅनर्स स्थापित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोविड-१९ संसर्गाचा धोका लक्षात घेता. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आज...