विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या आठ तारखेपासून संसदेत चर्चा सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या आठ तारखेपासून संसदेत चर्चा सुरू होणार असून, प्रधानमंत्री या प्रस्तावावर येत्या दहा तारखेला उत्तर देण्याची शक्यता...

सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारची २५ रुपये किलो दरानं कांद्याची किरकोळ विक्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारनं २५ रुपये किलो दरानं कांद्याची किरकोळ विक्री सुरु केली आहे. खरीपाचा कांदा यायला उशीर झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे...

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत येत्या रविवारी होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. ३२३ धावाचं आव्हान दिलेल्या मुंबईने कर्नाटकवर ७२ धावांनी...

सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकर निर्णय द्यायला हवा – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं राज्यसरकारच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकर निर्णय द्यायला हवा असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते आज  मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. अपात्रतेच्या मुद्द्यांसंदर्भात निवडणूक...

गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार

नवी दिल्ली : गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची आणि धानोरा तालुक्याच्या सीमावर्ती भागात कोसमी किसनेली जंगल परिसरात पोलिसांबरोबर आज दुपारी झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाले. गॅरापत्ती पोलीस मदत केंद्रातले पोलीस...

मराठा आणि धनगर समाजाला न्याय दिला नाही तर दोन्ही समाज येत्या काळात भाजपाला धडा...

मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं मराठा आणि  धनगर समाजाला न्याय दिला नाही तर दोन्ही समाज येत्या काळात भाजपाला धडा शिकवेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ते...

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : भारतीय हवाईदलाने एसयू-30 एमकेआय लढाऊ विमानाद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला. सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे वजन 2.5 टन असून, ते हवेतून 300 किलोमीटरवरील...

राज्यातल्या सर्व विद्यापीठ तसेच शाळा-महाविद्यालयीन परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने राज्यातल्या सर्व विद्यापीठांना तसेच शाळा-महाविद्यालयांना परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याची सूचना केली आहे. याशिवाय सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांना २५ मार्च पर्यंत...

कोव्हीड रुग्णाला महागडं औषध आण्याची शिफारस केल्याप्रकरणी अधिष्ठात्यांना नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लातूरच्या विलासराव  देशमुख  शासकीय वैद्यकीय  विज्ञान संस्थेच्या  रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोव्हीड रुग्णाला, महागडं औषध बाहेरून आण्याची शिफारस केल्याप्रकरणी, वैद्यकीय शिक्षण संचालकांनी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना...

येत्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक डिजिटल चलन सादर करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या आर्थिक वर्षापासून रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून भारत स्वत:ची डिजिटल करन्सी सुरु करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. डिजिटल रुपी असं हे चलन असेल. रिझर्व्ह बँक ऑफ...