बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा असल्याचं प्रधानमंत्री यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा आहेत, बुद्धांचं धम्म-चक्र भारताच्या तिरंग्यावर विराजमान होऊन आपल्याला गती देत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कुशीनगर इथल्या...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मे महिन्यात ‘ई पॉस’ अट शिथिल
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेशन दुकानातून अन्न धान्याचे वाटप करतांना सुरू असलेली ई पॉस प्रणाली मार्च आणि एप्रिल...
राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आजपासून महाविद्यालयं सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आजपासून महाविद्यालयं सुरू झाली. गेल्या ९-१० महिन्यांपासून बंद असलेली महाविद्यालयं शासनाच्या आदेशानुसार आजपासून नियमांचे पालन करीत सुरु झाली आहेत.
राज्य सरकारनं आजपासून ५० टक्के...
खोबऱ्याच्या किमान आधारभूत दरात ५२ ते ५५ टक्के वाढ करायचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या मंत्रिमंडळ समितीनं मिलिंग आणि बॉल खोबऱ्याच्या किमान आधारभूत दरात अनुक्रमे ५२ आणि ५५ टक्के वाढ केली आहे.
मिलिंग खोबऱ्याचा किमान आधारभूत...
भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईतल्या 24 प्रभागांपैकी डी ई, जी दक्षिण आणि के पश्चिम या चार प्रभागांमध्ये सर्वाधिक कोरोना...
लॉकडाऊनच्या काळात २४२ सायबर गुन्ह्यांची नोंद
अमरावती शहरात नवीन गुन्हा
मुंबई : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून...
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई : राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे...
प्रधानमंत्री ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात 5G सेवा सुरु करणार – अश्विनी वैष्णव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात 5G सेवा सुरु करतील असं केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. ते मुंबईत ग्लोबल फिनटेक महोत्सवात...
संचारबंदी सुरू असतानाही धार्मिक स्थळात जमलेल्या ३६ जणांना पोलीसांनी घेतलं ताब्यात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात संचारबंदी सुरू असल्यानं सर्व धार्मिक कार्यक्रमांना, सामुहिक प्रार्थनांना मनाई केली आहे. असं असतांनाही आज धुळ्यातल्या भोईवाडा परिसरात एका धार्मिक स्थळामध्ये जमलेल्या ३६ जणांना पोलिसांनी...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय
शासनाने घेतलेल्या निर्णयांचे उपोषणस्थळी जाहीर वाचन
खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण मागे
मुंबई : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी शिफारस झालेल्या एसईबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्मितीचा प्रस्ताव...











