राजर्षीं शाहूंचे कार्य, विचार दिशादर्शक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना...

मुंबई : सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते, रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, जातीअंताचा लढा यांसह कृषी- सिंचन, औद्योगिक...

जगभरात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या १०० वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत भारतातल्या ६ महाविद्यालयांना स्थान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१ या वर्षासाठीच्या जगभरातल्या १०० सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत भारतातल्या ६ वैद्यकीय महाविद्यालयांनी स्थान पटकावलं असल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरून कळवलं आहे....

कोविड, ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्याकरिता आणखी कडक निर्बंध

मुंबई : राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून...

मंत्रालयं आणि विभागांनी मिळून संकल्पनेवर आधारित समन्वित प्रकल्प राबविणं ही आता काळाची गरज आहे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुठल्याही विभागानं स्वतंत्रपणे किंवा एकट्यानं काम करण्याचं युग आता संपत आलं आहे असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी काल सांगितलं. विशिष्ट...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीत नवीन आठ सदस्यांची नियुक्ती

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा बुधवारी आयोजित केली आहे. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे...

विविध विभागांच्या अनुदानाच्या मागण्या मान्य

मुंबई : विधानसभेत विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान होऊन त्या बहुमताने मान्य करण्यात आल्या. सामान्य प्रशासन, महसूल व वने, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, नगरविकास,...

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्यातल्या नागरिकांना शांतता राखण्याचं केलं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्यातल्या नागरिकांना हिंसा सोडून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. काल कोलकाता इथं राजभवनात बातमीदारांशी बोलताना धनखर यांनी राजकीय पक्षांना...

राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक; त्याच विचारांवर राज्याची वाटचाल -उपमुख्यमंत्री अजित...

सामाजिक न्याय दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक, पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण,...

पुणे विभागात 36 हजार 71 क्विंटल अन्नधान्याची तर, 7 हजार 188 क्विंटल भाजीपाल्याची आवक -विभागीय...

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 36 हजार 71 क्विंटल अन्नधान्याची तर 7 हजार 188 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...

ई ग्रामपंचायत डॉट कॉम या संकेतस्थळावरची ग्रामविकास विभागातल्या पदांच्या भरतीची जाहिरात खोटी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ई ग्रामपंचायत डॉट कॉम या संकेतस्थळावर, ग्रामविकास विभागातल्या विविध पदांच्या भरतीची प्रसिद्ध झालेली जाहिरात खोटी असल्याची माहिती, राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं दिली आहे. या...