टाळेबंदी हटवायला सुरुवात केल्यामुळे पुढं आलेलं आव्हान सर्वांच्या सहकार्यानं निश्चितपणे पेलू, असा मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई (वृत्तसंस्था) : लॉक उघडायला सुरुवात केली असल्यामुळे राज्य सरकारपुढं आव्हान आहे, पण सर्वांच्या सहकार्यानं ते निश्चितपणे पेलू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात हिजवडी...
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सर्व मिळून मार्गी लावू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही राज्यातील सगळ्यांची भावना आहे. त्यांना आरक्षाण मिळवून देण्यासाठी सर्वजण मिळून एकत्रितपणे केंद्राकडे पाठपुरावा करू आणि हा...
मुंबई शहराला सुरळीतपणे भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा – अन्न व नागरी पुरवठामंत्री...
दादर, भायखळा भाजीपाला मार्केट सुरू; नागरिकांना दिलासा
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन सुरू झाले असून या काळात नागरिकांना भाजीपालासह इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना...
पुढची पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात असेल : खासदार संजय राऊत
मुंबई (वृत्तसंस्था) : सत्ता स्थापनेबाबत भाजपाकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं स्पष्ट करत पुढची पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात असेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
आज सकाळी घेतलेल्या वार्ताहर...
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2032 अंतर्गत एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे शासनाच्या १२ वर्षे मुदतीच्या एकूण रुपये १००० कोर्टीच्या रोखे विक्रीची सूचना दिली आहे. राज्य शासनास रुपये ५०० कोटीपर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध असेल,...
‘निसर्ग’ चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे प्रशासनाला आदेश
बाधितांना जास्तीतजास्त मदत देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत देता यावी यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पुण्यासह...
आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ९४ वावं अधिवेशन नाशिक इथं होणार आहे. साहित्य महामंडळाच्या आज औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती...
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘राष्ट्रीय माध्यम पुरस्कार’साठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रसारमाध्यमांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय माध्यम पुरस्कार 2020 (नॅशनल मीडिया अवॉर्ड) देण्यात येणार आहे. या...
विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण कराव्यात – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
मुंबई : बदलत्या काळानुसार विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...
टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचे उपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष...
मुंबई : टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात देशाला वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक आणि पहिलं ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष...











