आर. के. लक्ष्मण महाराष्ट्राचे वैभव – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे : आर. के. लक्ष्मण हे राजकारणावर व्यंगचित्र काढणारे देशतील श्रेष्ठ व्यंगचित्रकार होते, ते खऱ्या अर्थाने 'महाराष्ट्राचे वैभव' आहे, असे गौरवोद्गार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काढले....

महिन्याच्या अखेरपर्यंत पॅन नंबर आधारला जोडणं अनिवार्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या महिन्याच्या अखेरपर्यंत पॅन नंबर आधारला जोडणं अनिवार्य असल्याचं प्राप्तीकर विभागानं म्हटलं आहे. या जोडणीमूळे प्राप्तीकर सेवेचे लाभ मिळवणं सोपं होईल. यापूर्वी या जोडणीची मुदत 30...

दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजना कार्यान्वित करा : वैशाली काळभोर

पिंपरी : दिव्यांग व्यक्तींसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभाग विभागाद्वारे अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यामध्ये संत गाडगे महाराज दिव्यांग कल्याणकारी योजनेद्वारे दोन दिव्यांग व्यक्तीने अदिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८२६ अकांची घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर ८२६ अकांची घसरण झाली, आणि तो ६४ हजार ५७२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २६१ अंकांची घसरण नोंदवत...

कलारंग संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त “एक तोचि नाना” कार्यक्रम

आम्ही कलाकार खूप भाग्यवान आहोत; सुप्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत पिंपरी : आम्ही कलाकार खूप भाग्यवान आहोत. आम्हाला वेगवेगळी पात्रं जगायला मिळतात. त्यांची सुख - दु:ख अनुभवता...

G-२० अध्यक्षपदाची सूत्रं इंडोनेशियाकडून भारताकडे सुपूर्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाली इथं आज झालेल्या G-२० शिखर परिषदेच्या समारोप सत्रात इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे जी-२० अध्यक्षपदाची सूत्रं सोपवली. भारताकडे G२० च्या अध्यक्षपदाची सूत्रं येणं...

होळी आणि धुलिवंदनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य़ा...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होळी आणि धुलिवंदनानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा कोरोनाचे सावट कायम असल्यानं सर्वांनी आपल्या घरीच हा सण साजरा...

ओवळा-माजीवाडा येथे बंधाऱ्याची दुरूस्ती व बांधणी करण्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे...

मुंबई : मिरा-भाईंदर नदीजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणारे पाणी खाडीत जाते. या पाण्याचा स्थानिकांना वापर करता यावा यासाठी तेथे बंधारा बांधण्यात यावा. ओवळा-माजीवाडा येथे वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी असलेल्या...

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यावर विधानपरिषदेत सर्वपक्षीय सदस्यांचं एकमत

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, असा विनंती करणारा ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून सर्वोच्च न्यायालयात पाठवण्याबाबत, विधानपरिषदेत आज सर्वपक्षीय सदस्यांचं एकमत...

मधुमेह- हृदयविकारातील नवीन घातक घटकांना वेळीच ओळखा – डॉ. शंतनू सेनगुप्ता

नागपूर : हृदयविकार आणि मधुमेह या नव्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विकारांमध्ये अलिकडच्या संशोधनातून नवीन घातक घटक असल्याचे निदर्शनास आले आहेत, हे घटक वेळीच ओळखून सजग राहून आपला बचाव करावा, असे प्रतिपादन...