गाडीच्या टाकीत पूर्ण इंधन भरल्यानं होणार स्फोट ?
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या उष्णतेची लाट सर्वत्र पसरली आहे. त्याचा दाह हा प्रमाणापेक्षा अधिक आहे. आणि त्यामुळेचं उष्माघात होऊन अनेक लोकही मृत्यूमुखी पडत आहेत. असाचं धोका संभवतो तो...
महाराष्ट्राचा जलतरणपटू प्रभात कोळीला ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर
नवी दिल्ली : नवी मुंबई येथील जलतरणपटू प्रभात कोळी याला आज मानाचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर झाला आहे . 29 सप्टेंबर 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद...
संतश्री ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थान सोहोळ्यासाठी आळंदीत दाखल झालेल्या निमंत्रित २२ वारकऱ्यांना कोरोनाची लागण
मुंबई (वृत्तसंस्था) : संतश्री ज्ञानेश्वर माउलींच्या प्रस्थान सोहोळ्यासाठी आळंदीत दाखल झालेल्या निमंत्रित वारकऱ्यांपैकी सुमारे २२ जण कोरोना बाधित आढळल्याचं खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आळंदित दाखल झालेल्या निमंत्रित...
स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट इथ भाविकांची गर्दी
मुंबई (वृत्तसंस्था) : श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांनी आज अक्कलकोट इथल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गर्दी केली होती. आज पहाटे २ पासूनच श्रींच्या दर्शनाकरिता भाविकांची...
चारही नगरसेवकांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 13 मध्ये हा ट्रेंड सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
निगडी : प्रभाग क्रमांक 13 मध्ये असलेल्या सेक्टर नं. 22 मधील मूलभूत कामे गेल्या 4 वर्षात पूर्ण करण्यास अपयशी ठरलेल्या नगरसेवकांना थकित कामांबाबत जाब विचारण्यासाठी व एखादे किरकोळ काम...
देशभरात आठ वर्षात ६६ विमानतळ उभारले गेले- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला आहे. त्याचबरोबर या आठ वर्षांत अनेक योजनांच्या माध्यमातून...
देशभरात गेल्या चोवीस तासांत ७० हजार ८८० रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात गेल्या चोवीस तासांत ७० हजार ८८० रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या देशभरातली एकूण रुग्णांची संख्या ३५ लाख ५० हजार झाली आहे. याबरोबरच देशातला...
नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा!
मुंबई :राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करण्याची आवश्यकता आहे, ...
महानगरपालिकेच्या वतीने परप्रांतीय कामगारांसाठी निवारा केंद्राची स्थापना
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने परप्रांतीय कामगारांसाठी निवारा केंद्राची स्थापना केली आहे.त्यामधील कामगारांसाठी व्यक्तीमत्व विकास,व्यसनमुक्ती व योगा प्रात्यक्षिके मा.अशोक देशमुख यांनी नेहरूनगर येथे सादर केली.
https://twitter.com/pcmcindiagovin/status/1251493260587003904?s=20
राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के
४४ हजार ३७४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के एवढा असून आज १६६१ रुग्णांना घरी सोडण्यात...











