पोलीस कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरं देण्यासाठी शासन कटीबद्ध – अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरं देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे आणि...
महानंद “घी” दुबई, तसेच मध्य आशियाई देशामध्ये निर्यात करण्याच्या उपक्रमाचा आरंभ
मुंबई (वृत्तसंस्था) : महानंद दुग्धशाळेचे “घी” दुबई, तसेच मध्य आशियाई या आखाती देशामध्ये निर्यात करण्याच्या उपक्रमाचा आरंभ आज महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात...
मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावा
मुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे शनिवार ३...
देशभरात आतापर्यंत ४१८ लाख टनांहून अधिक गव्हाची खरेदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं किमान आधारभूत किमतीनुसार सुरू केलेल्या गहू खरेदीचा लाभ आत्तापर्यंत १ कोटी २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला असून त्यांच्या खात्यात १ लाख ५४ हजार...
बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी अभिनेत्री कंगनाचा पालिकेकडे अर्ज
मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगनाच्या खार इथल्या इमारतीमधल्या तीन घरांच्या एकत्रिकरणासाठी केलेलं बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेकडे अर्ज केल्याची माहिती कंगनानं काल उच्च न्यायालयाला दिली. कंगनाने पालिकेच्या विरोधातली याचिका...
विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत राज्य सरकार ठाम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत राज्य सरकार ठाम असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगानं सर्व राज्यांना...
नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं झाली, तर हा खडला दोन महिन्यात निकाली निघेल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं झाली, तर हा खडला दोन महिन्यात निकाली निघेल, असं सीबीआयनं आज सांगितलं. या खटल्याच्या निर्णयाला बराच वेळ लागणार असल्यानं...
आंदोलनकर्ते शेतकरी आणि केंद्रसरकार यांच्या दरम्यान चर्चेची ११ वी फेरीची चर्चा,मात्र तोडगा नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं केंद्र सरकार आणि दिल्ली इथं शेतकऱ्यांच्या दरम्यान ११ व्या फेरीनंतर आज कुठलाही तोडगा निघाला नाही.
कृषी कायदे दीड वर्षांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव काल...
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार
मुंबई : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परिक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. उमेदवारांने अर्ज केलेले पद ज्या नियुक्ती अधिका-यांचे अंतर्गत येते त्याच...
लॉकडाऊनमुळे कोविड १९ च्या प्रसाराचा वेग कमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनमुळे कोविड १९ च्या प्रसाराचा वेग कमी झाला, तसंच संभाव्य मृत्यूंची संख्याही प्रत्यक्षात कमी राहिली, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. शिवाय लॉकडाऊनच्या काळात कोविड १९...











