जनतेनं शांततेचं पालन करुन कायदा आणि सुव्यवस्था राखावी – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तरप्रदेशात जनतेनं शांततेचं पालन करुन कायदा आणि सुव्यवस्था राखावी, असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. नविन नागरिकत्व कायद्याबाबत लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,...

पर्यावरणाला धक्का न लावता विकास व्हावा असं स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरणाला धक्का न लावता विकास व्हावा असं स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मांडलं. पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर...

महिलांसाठी साडे सात टक्के व्याज दर देणाऱ्या महिला सन्मान बचत पत्राची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला सन्मान बचत पत्र योजना ही नवी योजना सरकारनं आणली आहे. मार्च २०२५ पर्यंत ही योजना लागू राहणार आहे. या योजने अंतर्गत...

कोविड शी मुकाबला करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं औषधं विकसित करणं महत्वाचं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ शी मुकाबला करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं आयुर्वेदिक, सिद्ध, होमियोपॅथी औषधं विकसित करणं महत्वाचं तर आहे, शिवाय प्रभावी विपणनाच्या माध्यमातून औषधं तळागाळातल्या लोकांपर्यंत कशी पोचतील...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडून चांदणी चौक उड्डाणपूल कामाची हवाई पाहणी

पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दुपारी एनडीए चौक (चांदणी चौक) येथील उड्डाणपूल कामाची आणि पुणे-सातारा महामार्गाची हवाई पाहणी केली. एनडीए चौकातील पुल...

रायगड जिल्ह्यात चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कुटुंबांना ५ लिटर केरोसिन मोफत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगडातल्या नागरिकांना केरोसिनचे मोफत वाटप केले जाणार आहे. या वादळाचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनीही तशी मागणी केल्यास त्यांनाही मोफत केरोसिन दिले...

अँटिन्जन चाचणी पॉझिटिव्ह आली, तर आरटी पीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नाही

मुंबई (वृत्तसंस्था) : अँटिन्जन चाचणी पॉझिटिव्ह आली, तर आरटी पीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. वाढत्या...

क्रिकेटच्या ‘अधिकृत’ खेळाला झाली १४३ वर्षे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात क्रिकेट खेळायला अधिकृतरित्या सुरुवात झाली त्याला आज १४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी अर्थात १५ मार्च १८७७ मध्ये मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि...

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत राज्य विधीमंडळात येत्या २६ डिसेंबरला ठराव मांडण्यात येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत राज्य विधीमंडळात येत्या २६ डिसेंबरला ठराव मांडण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज नागपूरमधे विधानभवन परिसरात वार्ताहरांना ही माहिती दिली. आपला ठराव...

परभणीसाठी नवीन १८ बस उपलब्ध करणार – परिवहनमंत्री ॲड. अनिल परब

मुंबई : परभणी आगारातील एस.टी. महामंडळाच्या आगारात ६६ वाहने उपलब्ध आहेत. राज्यासाठी सोळाशे नवीन गाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी १८ नवीन गाड्या परभणीसाठी देण्यात आल्या आहेत. आणि...