रेल्वेतील भरतीबाबत जाहिरात देण्याचा अधिकार खासगी एजन्सीला नाही – भारतीय रेल्वे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेतील नोकर भरतीबाबत जाहिरात देण्याचा अधिकार रेल्वेशिवाय कोणत्याही खासगी एजन्सीला नाही, असं भारतीय रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. एव्हेस्ट्रान इन्फोटेक या एजन्सीनं एका नामांकित वर्तमानपत्रात रेल्वेच्या...

“तो ” बाहेर आला… अनेकांचा विश्वास दुणावला … !!

मुंबई : युद्धाच्या समरांगणात लढणाऱ्या योद्धाला काळाचं भान राहत नाही...  त्याचं अंतिम ध्येय असतं...  हे रणांगण मारणं असतं. तसे अनेक योध्ये कोरोनाला (कोविड -19) हरविण्यासाठी जीवाचं रान करत आहेत...  दुर्देवानी ज्यांना ह्या...

विदेशी उद्योगांनी भारतात गुंतवणूक केल्यास सरकार सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार असल्याचं निर्मला सीतारामन यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशी उद्योगांनी भारतात गुंतवणूक केल्यास सरकार सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत १५ व्या माइंड माइन परिषदेत...

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे...

नैर्ऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : नैर्ऋत्य मोसमी पावसाची आगेकूच देशाच्या इतर भागात होत असून येत्या दोन दिवसात मान्सून पूर्ण देशभरात पोहोचेल असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटलं आहे. कोकणात आज तर मध्य...

उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात वेगानं विकास होण्याची क्षमता असून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत केंद्र शासनाच्या...

शेतकरी हाच राज्य विकासाचा ‘केंद्रबिंदू’ – वित्त व नियोजनमंत्री अजित पवार

राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची ग्वाही मुंबई :  बळीराजाला कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने अत्यंत सोपी, सुलभ अशी 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना' आणली असून बळीराजाने घेतलेल्या कर्जाची मुद्दल व व्याज यांची थकित...

दूरदर्शनच्या 8 स्टूडीओ मधे व्हिडिओ वॉल आणि दिल्ली दूरदर्शन केंद्रात अर्थ स्टेशनचे प्रकाश जावडेकर...

नवी दिल्ली : दूरदर्शनच्या 8 स्टूडीओ मधे व्हिडिओ वॉल आणि दिल्ली दूरदर्शन केंद्रात अर्थ स्टेशनचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. प्रेक्षकांना  कार्यक्रमाचा उत्तम दर्जा अनुभवण्याच्या दृष्टीने व्हिडीओ...

मानवी हक्कांबाबतच्या जनजागृतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची वाढ होणं आवश्यक –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मानवी हक्कांबाबतच्या जनजागृतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची वाढ होणं आवश्यक असल्याचं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम...

केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज महाराष्ट्रातील न्हावा शेवा बंदराला दिली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज महाराष्ट्रातील न्हावा शेवा बंदराला भेट दिली. त्या ठिकाणी सीमा शुल्क विभागाकडून व्यापार सुविधा, तंत्रज्ञान, मनुष्यबळाचा सुयोग्य वापर, महसूल...