भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनीत सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वीस षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनी इथं सुरुवात झाली आहे.
भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मालिकेतील...
भारतीय स्टेट बँकेनं शेती कर्जमाफीसाठी “ऋण समाधान योजना” जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्टेट बँकेनं शेती कर्जमाफीसाठी “ऋण समाधान योजना” जाहीर केली आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी दोन वर्षापूर्वी, थकीत असलेल्या कर्जाच्या मुद्दलापैकी, २० टक्के रकमेचा भरणा केल्यास, संपूर्ण...
केंद्र शासनाकडून मका खरेदीस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ आणि नऊ लाख क्विंटल खरेदीच्या उद्दिष्टास परवानगी
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
मुंबई : केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदीस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ आणि नऊ लाख क्विंटल खरेदीच्या उद्दिष्टास परवानगी...
संचारबंदीचं कठोर पाऊल देशवासियांच्या हितासाठीच – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजात वावरताना एकमेकापासून अंतर राखणं हाच कोविड-१९च्या प्रसाराला आळा घालण्याचा सर्वोत्तम मार्ग असून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं लक्ष्मणरेषा पाळणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री...
लसीकरणाचा दीड कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना योद्ध्यांचे आभार
मुंबई : महाराष्ट्राने कोरोनाविरुद्धच्या लढाईत दीड कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा आज पार केला. राज्य कोरोनामुक्त करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. असे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री...
विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत येत्या रविवारी होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. ३२३ धावाचं आव्हान दिलेल्या मुंबईने कर्नाटकवर ७२ धावांनी...
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जालना येथे कोविड-१९ आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
जालना :राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही बाब निश्चितच चिंतेची आहे. आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी हा...
हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उमरेड येथील वृक्षदिंडी समारोपास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
नागपूर : वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विभाग गेल्या पाच वर्षांपासून चांगले काम करत असून,हरित महाराष्ट्र निर्माण...
ईजोहरीद्वारे ‘ज्वेल उत्सव दिवाळी सेल’ची घोषणा
मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या आणि दागिने खरेदीसाठी एकमेव असलेल्या ओम्नीचॅनल मार्केटप्लेस ईजोहरीने या वर्षी सर्वात मोठ्या ज्वेल उत्सव दिवाळी सेलची घोषणा केली आहे. दागिने खरेदीचा हा धमाका २५ ऑक्टोबर...
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे प्रजननावर परिणाम होत नाही- केंद्रीय आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देत असून राज्यातही कालपासून १८ वर्षापुढील सर्व वयोगटातील नागरिकांना लस देण्यात सुरुवात करण्यात आली आहे.
मात्र लसीकरणाबाबत सामाजिक माध्यम आणि...










