देशात आतापर्यंत १३१ कोटी १८ लाखापेक्षा जास्त लस मात्रांचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ७ हजार ६७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ३६ शतांश टक्के झालं आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ४१...

खोटी बातमी पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथे कोरोना विषाणुचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला, अशी रुग्णाचे नाव आणि फोटोसह खोटी बातमी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात आष्टी पोलीसांनी...

साखर निर्यात नियंत्रित करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात साखरेची उपलब्धता आणि किमतीमध्ये स्थिरता राखण्याच्या दृष्टीनं सरकारनं १०० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश व्यापार महानिदेशालयानं यासंदर्भात...

इराणमधून २३६ भारतीयांची सुटका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रभावित इराणमधून २३६ भारतीयांची सुटका करण्यात आली असून, त्यांना राजस्थानात जैसलमीर इथे लष्कराच्या आरोग्य केंद्रात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तिथं ते चौदा दिवस राहतील....

उत्तराखंड मधल्या बचाव कार्यात सहभागी असणाऱ्या सर्व संस्थांचं संरक्षणमंत्र्यांनी केलं कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तराखंड मधल्या बचाव कार्यात सहभागी असणाऱ्या सर्व संस्था, संघटना आणि व्यक्तींच्या योगदानाबद्दल कौतुक केलं आहे. एन डी आर एफ ,एस डी आर...

लॉकडाऊनमुळे कोविड १९ च्या प्रसाराचा वेग कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनमुळे कोविड १९ च्या प्रसाराचा वेग कमी झाला, तसंच संभाव्य मृत्यूंची संख्याही प्रत्यक्षात कमी राहिली, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. शिवाय लॉकडाऊनच्या काळात कोविड १९...

महाराष्ट्रातल्या १५ लाख लाभार्थ्यांकडून प्रधानमंत्र्यांना आभाराची पत्रं पाठवली जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या महाराष्ट्रातल्या १५ लाख लाभार्थ्यांकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आभाराची पत्रं पाठवली जाणार आहेत. केंद्र शासनाच्या योजनांबद्दल ‘धन्यवाद मोदीजी’ हा उपक्रम...

मुंबईतील विविध विकास प्रकल्पांच्या कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई : मुंबईच्या विकासासाठी सुरू असलेले विविध पायाभूत सुविधा प्रकल्प दर्जेदार आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावेत, या अनुषंगाने पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे या...

पीएनबी कर्मचार्‍यांचा देशव्यापी संप 

पुणे : पंजाब नॅशनल बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या कर्मचार्‍यांना होणार्‍या त्रासदायक योजनेच्या विरोधात देशभरातील अधिकारी व कर्मचारी 24 व 25 जून रोजी दोन दिवसीय संप करणार आहेत.  अशी माहिती ऑल...

१२ वीच्या परीक्षांचा निकाल उद्या ऑनलाइन होणार जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा...