मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या पुणे शहराबरोबर ग्रामीण भागातही वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांवर वेळेत उपचार करुन मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...
लॉकडाऊनमुळे थांबलेलं महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचं काम पुन्हा सुरु
मुंबई : नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे थांबलेलं महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचं काम पुन्हा सुरु झालं आहे, मात्र १२ हजार ५९ शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेलं नाही, अशी माहिती नांदेड...
पुणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पदभार स्वीकारला
पुणे : पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख आज बुधवारी सकाळच्या सुमारास रुजू झाले. डॉ. राजेश देशमुख हे भारतीय प्रशासकीय सेवेतील कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जात असून सातारा...
केंद्रीय राखीव पोलीस दलानं काढलेली सायकल रॅली नागपूरहून दिल्लीकडे रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलानं काढलेली कन्याकुमारी ते राजघाट सायकल रॅली आज नागपूरहून दिल्लीकडे रवाना झाली. ही सायकल रॅली काल नागपुरात दाखल...
राज्यातल्या सत्तासंघर्षावर घटनापीठात २७ सप्टेंबरला सुनावणी
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत घटनापीठापुढची सुनावणी आता येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. शिवसेना कोणाची याबाबत निर्णय घ्यायला निवडणूक आयोगाला मनाई करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अंतरिम याचिकेची सुनावणी आज...
इराण आणि अमेरिकेनं तणाव कमी करावा असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव्ह यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराण आणि अमेरिकेन आपल्यातला तणाव कमी करावा, असं आवाहन रशियाचे काळजीवाहू परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव्ह यांनी केलं आहे. युक्रेनचं प्रवासी विमान इराणकडून अपघातात पडल्याच्या पार्श्वभूमीवर...
प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र – कृषिमंत्री अनिल बोंडे
मुंबई : पीक विम्याबाबतच्या तक्रारी लक्षात घेता विमा कंपन्यांवर संपूर्ण देखरेख ठेवण्यात येणार आहे. विम्याचे तसेच नुकसानभरपाईचे अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र सुरू करण्यात येतील, असे...
भविष्यातील महामारीची साथ टाळण्यासाठी जागतिक ऐक्याचं प्रधानमंत्र्यांच आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यात उद्भवणाऱ्या महामारींना थोपवण्यासाठी जागतिक एकता, नेतृत्व आणि सुसंवाद निर्माण करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते शनिवारी जी सेवन देशांच्या शिखर परिषदेत...
पुढील ५० वर्षांचा विचार करून राज्यातील विकासप्रकल्पांची कामे सुरु; कामांच्या ठिकाणी नागरिकांना त्रास होऊ...
पुणे मेट्रो मार्गातील अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई : पुढील ५० वर्षांचा विचार करून राज्यातील विकासप्रकल्पांची कामे सुरु आहेत. भूसंपादनासाठी...
देशात गेल्या २ महिन्यातल्या सर्वात कमी रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असून काल दिवसभरात केवळ १ लाख ४१ हजार ४६० रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या २ महिन्यातील ही सर्वात कमी...











