अखंडित वीजपुरवठ्यामुळेच जनतेला घरात थांबविणे शक्य – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

ऊर्जामंत्र्यांनी केले वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर्स, नर्सेस व पोलीस कर्मचारी यांचे नागरिकांकडून कौतुक होत असताना वीज पुरवठा करणारे वीज क्षेत्रातील इंजिनिअर्स, तांत्रिक...

जिजाऊ माँ साहेब म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्वाची मूर्ती!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन मुंबई : राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकारण्याची कर्तबगारी दाखविली. त्या नेतृत्व, कर्तृत्व...

बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांकरिता 31 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पुणे जिल्हा...

भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतामधून अमेरिकेत होणारी आंब्याची निर्यात दोन वर्षांच्या खंडानंतर सुरु झाल्यामुळे देशाच्या विविध भागांमधला दर्जेदार आंबा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचणार आहे. बारामती इथल्या...

राज्यातल्या सर्व विद्यापीठ तसेच शाळा-महाविद्यालयीन परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने राज्यातल्या सर्व विद्यापीठांना तसेच शाळा-महाविद्यालयांना परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याची सूचना केली आहे. याशिवाय सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांना २५ मार्च पर्यंत...

भारत जल पर्यटनाचं केंद्र होण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांना केंद्र सरकारचं प्राधान्य,

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जल पर्यटनाचं केंद्र होण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधेला प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केलं आहे. ते मुंबईत पहिल्या...

निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना तीन महिन्यांचं अनुदान आगाऊ मिळणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर ‘सामाजिक न्याय’साठी १ हजार २७३ कोटी त्वरित वितरित मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय विभागासाठी तब्बल 1273 कोटी 25 लाख रुपयांचा आगाऊ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांसोबत दूरध्वनीवरून साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्यासोबत दूरध्वनीवरून संवाद साधला. उभय नेत्यांनी यावेळी कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आणीबाणीवर आणि दोन्ही देशातील आणि प्रदेशातील...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च केले बचाव कार्याचे नेतृत्व; इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ

मुंबई : विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच...

राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची आज नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. नियुक्तीपूर्वी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य...