पाच दिवसाच्या यशस्वी इटली आणि इंगलंडच्या दौऱ्यावरून प्रधानमंत्री मायदेशी दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच दिवसाच्या यशस्वी इटली आणि इंगलंडच्या दौऱ्यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले. त्यांच्या दौऱ्यादरम्यान मोदींनी रोम येथे १६व्या जी-२० परिषदेत सहभाग घेतला. या परिषदेद्वारे...

माध्यमांनी ‘नाही रे’ वर्गाचा आवाज बनावे – ज्येष्ठ संपादक अरुण खोरे

पुणे : आजच्या घडीतील सर्वात मोठी समस्या बनलेल्या फेकन्यूजवर मात करण्यासाठी पत्रकारांनी सत्यनिष्ठा जपण्याबरोबरच  'नाही रे' वर्गाचा आवाज बनण्याची अपेक्षा ज्येष्ठ संपादक अरुण खोरे यांनी व्यक्त केली. विभागीय माहिती कार्यालय...

महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी दिशा कायद्याच्या धर्तीवर कायदा आणण्याचे निर्देश

महिलांच्या सुरक्षिततेविषयी उपाययोजनांबाबत विधानभवनात बैठक मुंबई : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून आंध्र प्रदेशच्या 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर विधानमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात कायदा आणण्यात यावा.  बनविण्यात येणाऱ्या कायद्याच्या कालबद्ध अंमलबजावणीसाठी सर्व...

‘एनएसएस’ विद्यार्थ्यांचे काम समाज उभारणीचे -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : पूरामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील जनतेचे अपरिमित नुकसान झाले आहे. संपत्तीच्या नुकसानीबरोबरच लोकांची मनेही खचली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीला जावून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘एनएसएस’चे विद्यार्थी समाज उभारणीचे काम...

मुंबई-गोवा महामार्गांचं काम बारा वर्षांनंतरही पूर्ण झालेलं नाही याचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-गोवा महामार्गांचं काम बारा वर्षांनंतरही पूर्ण झालेलं नाही याचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी नुकतंच पुन्हा आंदोलन केलं. याच महामार्गाचे ठेकेदार पळून का जातात हा संशोधनाचा विषय...

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त प्रवेश परिक्षा JEE आता वर्षातून चारवेळा घेतली जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त प्रवेश परिक्षा JEE आता वर्षातून चारवेळा घेतली जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रील आणि मे महिन्यात परिक्षा होईल. त्यामुळे विद्यार्थ्याना आपल्या सोयीच्या वेळी परीक्षा...

अवकाळी पावसामुळे पीक नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला तपशीलवार आढावा

राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत.  क्षेत्रीय स्तरावरील...

चालू आर्थिक वर्षात रेल्वेनं मिळवलं १.२० हजार कोटी रुपयांचं उत्पन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात गेल्या महिन्यापर्यंत रेल्वेनं माल वाहतुकीद्वारे सुमारे १ लाख २० हजार कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. त्या आधीच्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत यात...

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा १ डाव २५ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतानं तिसऱ्याच दिवशी इंग्लंड संघावर एक डाव आणि २५ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. अहमदाबादमधल्या या सामन्यासोबतच चार सामन्यांची कसोटी मालिकाही...

लॉकडाऊन शिथिल करताना खबरदारी आणि जबाबदारी आवश्यक!

देशापुढे महाराष्ट्राने आदर्श उभा करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : पुनश्:च हरिओम करत राज्यात ३ जूनपासून ‘मिशन बिगिन अगेन’ची सुरुवात होत असून टप्प्या-टप्प्याने राज्यातील निर्बंध आपण शिथिल करत आहोत,...