महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा वेस्ट इंडिजवर १५५ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड इथं सुरु असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं आज वेस्ट इंडिजवर १५५ धावांनी विजय मिळवला. हॅमिल्टन इथं झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली...
उस्मानाबाद जिल्ह्यात ३ उद्योजकांना हॅन्ड सॅनिटायझर निर्मितीचा परवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, हात स्वच्छ करण्यासाठी लागणाऱ्या हॅण्ड सॅनिटायझर चा तुटवडा लक्षात घेऊन, राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनानं उस्मानाबाद जिल्ह्यात ३ उद्योजकांना हॅन्ड...
गोव्यातले काजू बोंडू खरेदीदार सिंधुदुर्गाच्या सीमेलगत येऊ लागले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यातले काजू बोंडू खरेदीदार कालपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत दोडामार्ग तालुक्यात येऊ लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांनी गोळा केलेले काजू बोंडू पडून...
मोदी सरकारला सत्तेची मस्ती ; त्यामुळे सामान्यांचा आवाज ऐकु येत नाही : सचिन साठे
आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर कमी ; तरी मोदी सरकार भाववाढ करीत आहे : सचिन साठे
पिंपरी : मोदी सरकारला सत्तेची मस्ती आहे त्यामुळे त्यांना सामान्य जनतेचा आवाज ऐकू येत नाही....
भारतीय रिर्झव्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर / व्याजदरात कोणतेही बदल नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिर्झव्ह बँकेनं आपलं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं. यानुसार बँकेच्या पतधोरण समितीनं व्याजदरात कोणतेही बदल न करता ते सध्याप्रमाणेच कायम ठेवायचा निर्णय घेतला आहे....
पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांकडून अयोध्येबाबतच्या निकालाचं स्वागत, सुन्नी वक्फ बोर्ड असमाधानी, मात्र फेरविचार याचिका दाखल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राम असो वा रहीम, भारतात श्रद्धा भाव दृढ करण्याचीही वेळ असल्याची प्रतिक्रीया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. अयोध्येबाबतच्या निकालाचं केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन...
कोविडसंदर्भात राज्यात ४ लाख ६९ हजार व्यक्ती क्वारंटाईन
एक लाख ३६ हजार गुन्हे दाखल; विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी १८ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार...
भारत आणि श्रीलंकेदरम्यान पुढील महिन्यापासून प्रवासी बोट सेवा सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंकेदरम्यान पुढील महिन्यापासून प्रवासी बोट सेवा सुरु होणार आहे. भारतातील पुदुच्चेरी आणि श्रीलंकेच्या जाफना शहरातील कनकेसंथुराई बंदर यांच्या दरम्यान या बोटी ये-जा करतील.
भारत सरकारनं...
डिजीटल रुपयाबाबत जागरुकता निर्माण करणारे भारतीय रिझर्व बँकेचे माहितीपत्र जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजीटल रुपयाबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशानं भारतीय रिझर्व बँकेनं माहितीपत्र जारी केलं आहे. डिजीटल चलनाबाबतचे उद्देश, त्यासाठीचे पर्याय, लाभ, भारतात डिजीटल चलनासाठी असलेले धोके याबाबत...
दाओसमधील जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत विविध कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील
मुंबई (वृत्तसंस्था) : दाओसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत विविध कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज टेट्रापॅक आणि ज्युबिलंट...











