ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) भारतरत्न प्रदान
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. नानाजी देशमुख यांचे निकटचे नातेवाईक विरेंद्रजीत सिंह...
महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळावा यासाठी, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी नाशिक विभागातले सर्व जिल्हाधिकारी,...
रामकृष्ण मठाचे स्वामी शिवमयानंद यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपतीकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रामकृष्ण मठाचे स्वामी शिवमयानंद यांचं आज निधन झालं. स्वामीजींच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. स्वामीजींनी अनेक लोकांच्या आयुष्यात आशेचा किरण जागवला...
राज्यात ८ ठिकाणी दिवाणी न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रीमंडळाची मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आणखी ८ ठिकाणी न्यायालयं स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत झाला.त्यानुसार, उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा, नाशिक जिल्ह्यात येवला, सातारा जिल्ह्यात वाई इथं जिल्हा आणि...
नाशिक जिल्ह्यातील ३१ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
मुंबई (वृत्तसंस्था) : खतं आणि बियाण्यांची खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना पक्की बिल देणं आवश्यक असतानाही अशी बिलं न दिल्यानं नाशिक जिल्ह्यातील ३१ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागानं निलंबित केले...
मुंबई-गोवा महामार्गच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणवासीयांच स्वप्न असलेल्या मुंबई-गोवा महामार्गच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम जवळपास ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं आहे. खारेपाटण ते कलमठ आणि कलमठ ते झाराप असे दोन टप्पे...
प्राप्ती कर संकलनामध्ये वृद्धी झाल्याची अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या काही वर्षांमध्ये प्राप्तीकराच्या दरात वाढ न करताही प्राप्तीकर संकलनामध्ये वृद्धी झाल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली मध्ये झालेल्या164 व्या प्राप्ती कर दिवस...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी दिल्लीत एस.सी.ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत.
राष्ट्रीय आपत्ती...
शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी चर्चेसाठी पुढील तारीख ठरवावी – केंद्राचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी सरकार बरोबरच्या चर्चेची पुढील तारीख ठरवावी अस आवाहन केंद्रसरकारनं केलं आहे . कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक अगरवाल...
गडचिरोली जिल्ह्यात पोलीस चकमकीत दोन नक्षलवादी ठार
मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातल्या मोरचूल जंगलात आज सकाळी झालेल्या पोलीस चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. सावरगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत मोरचूल जंगलात पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान आज...











