गर्दी होणाऱ्या मंदिरांचे डिजिटल मॅपिंग करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी नगरविकास विभागाकडून १० कोटी रुपयांचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई : राज्यातील ज्या मंदिर, देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते त्यांचे डिजिटल मॅपिंग...
गेल्या दहा महिन्यांमध्ये देशाला ३३६ बिलीयन डॉलर्स निर्यात साध्य करण्यात यश – पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-युके करारामुळे नौवहन क्षेत्रात खलाशांना जागतिक संधी उपलब्ध होतील, याचा महाराष्ट्रातल्या खलाशांनाही लाभ मिळेल, असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज बॉम्बे स्टॉक...
नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ बहुमतानं मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत दीर्घ वादळी चर्चेनंतर आणि मतविभागणी झाल्यानंतर काल रात्री उशीरा नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ बहुमतानं मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं ३११ सदस्यांनी मतदान केलं, तर...
‘एनआयबीएम’चा सुवर्णमहोत्सवी सोहळा थाटात संपन्न जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी बँकांनी कायम प्रयत्नशील राहणे गरजेचे...
पुणे : देशाच्या आर्थिक व्यवस्थेत बँकांचे महत्त्व लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा लागू करण्यात आला. सार्वजनिक पैशाचे संरक्षक म्हणून बँकांची महत्वाची जबाबदारी आहे. जनतेचा बँकेवर असलेला विश्वास अबाधित ठेवण्यासाठी...
नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न करणार राज्यमंत्री शंभूराज देसाई
पुणे: परंपरागत व्यवसाय प्रशिक्षणात सुधारणा करुन उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही गृह...
जिवंत असल्याचे प्रमाणपत्र (लाईफ सर्टिफिकेट) देण्याच्या कालमर्यादेत वाढ : डॉ जितेंद्र सिंह
या निर्णयाचा कोविडच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना होणार लाभ: डॉ जितेंद्र सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील निवृत्तीवेतनधारक ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देत, केंद्र सरकारने, लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच जिवंत असल्याचे प्रमाणपत्र...
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसरा आणि दोन्ही संघांचा पहिलाच दिवसरात्र कसोटी क्रिकेट सामना आजपासून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा, आणि दोन्ही संघांचा पहिलाच दिवसरात्र कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलकाता इथं इडन गार्डन्स मैदानावर सुरु होणार आहे.
दिवस-रात्र...
पुणे विभागात 40 हजार 169 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 498 क्विंटल भाजीपाल्याची आवक-विभागीय...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 40 हजार 169 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 498 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ऐतिहासिक दांडी यात्रेच्या वर्धापनदिनी सुरू होत आहे, हे...
विद्यमान आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी कायदे निःपक्षपणे राबवणे, हाच दहशतवादाचा मुकाबला करण्याचा एकमेव मार्ग – राजनाथ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व विद्यमान आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी कायदे निःपक्षपणे राबवणे, हाच दहशतवादाचा मुकाबला करण्याचा एकमेव मार्ग आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. ते...











