विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तर, काँग्रेस पक्षाकडून राजेश राठोड आणि...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या गुणवत्ता परिषदेकडून मुंबई हागणदारी मुक्त शहर घोषित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ भारत अभियानांतर्गरत केंद्र सरकारच्या गुणवत्ता परिषदेनं मुंबईला हागणदारी मुक्त शहर घोषित केलं आहे. मात्र मुंबईच्या काही भागात अजूनही शौचालयांचा तुटवडा आहे. सुमारे १६ हजार...
उपमुख्यमंत्री आकड्यांचा खेळ करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे- आदित्य ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आकड्यांचा खेळ करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे....
माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचं आज सकाळी नवी दिल्लीत प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. लष्कराच्या संशोधन आणि संदर्भ रूग्णालयात त्यांना २५...
मुंबई महापालिकेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा ३९ हजार ३८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प ३९ हजार ३८ कोटी रुपयांचा असून, गेल्यावर्षीच्या...
नागपूर सुधार प्रन्यासच्या कामकाजाचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला आढावा
मुंबई : नागपूर सुधार प्रन्यासच्या कामकाजाचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत आढावा घेतला.
या बैठकीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे, नागपूर सुधार...
हरहुन्नरी कलावंत काळाच्या पडद्याआड – जयराम कुलकर्णी यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांना शोक
मुंबई : अनेक चित्रपटांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या जयराम कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ हरहुन्नरी कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
सामान्य माणसाला न्याय हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य; सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या – गृहमंत्री...
मुंबई : सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य आहे. जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्याबरोबच सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील...
‘पीएमपीएमएल’च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता ई-बस काळजी गरज आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित...
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरु
68 गावांतील 15 हजार 358 कर्जखात्यांची पहिली यादी प्रसिद्ध - सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
मुंबई : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाईन आधार प्रमाणीकरण सुरु असून सध्या प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची प्रायोगिक तत्त्वावर निवड...