भारतीय रिसर्व बँकेचा केंद्र सरकारला अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारला २०१९-२० या लेखा वर्षासाठी, ५७ हजार १२८ कोटी रुपये, अतिरिक्त निधी म्हणून हस्तांतरित करायला, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळानं मंजूरी दिली आहे. बँकेच्या केंद्रीय...

मुंबई उच्च न्यायालयानं नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीतही मतदानाची परवानगी...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातले मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषदेच्या निवडणुकीतही मतदान करता येणार नाही. मतदानाची परवानगी मागणाऱ्या या दोघांची विनंती मुंबई उच्च न्यायालयानं...

ओकिनावाची झेस्टमनीसह भागीदारी

ग्राहकांना सुलभ ईएमआय सुविधा देण्यासाठी आले एकत्र मुंबई : ओकिनावा या 'मेक इन इंडिया'वर भर असलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने भारताचे आघाडीचे एआय-संचालित ईएमआय फायनान्सिंग व 'बाय नाऊ, पे लेटर'...

हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीला आदरांजली

मुंबई (वृत्तसंस्था) :हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हुतात्मा चौक इथं हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी...

पावसामुळे झालेल्या नुकसानीचं मूल्यांकन करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर, पंढरपूर आणि बारामती विभागात पावसामुळे झालेल्या नुकसानाचं मूल्यांकन  करण्याचे  निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. ते आज दूरदृष्य प्रणाली माध्यमातून आयोजित  आढावा बैठकीत...

डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच कोरोना संक्रमणावर नियंत्रण – भगतसिंह कोश्यारी

मुंबई (वृत्तसंस्था) : डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळेच देश कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवू शकत असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. मेडिकल अॅंड हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट असोसिएशनने आयोजित...

हिंसाचारावर राज्यसभेत होणार चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज ईशान्य दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारावर चर्चा होणार आहे. राज्यसभेतल्या विरोधी सदस्यांनी केलेली ही मागणी संसदीय कारभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मान्य केली...

पीककर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकाविरोधात गुन्हे दाखल करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा

मुंबई : पीककर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकाविरोधात गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. पीककर्ज देण्याबाबत अनेक राष्ट्रीयकृत बँकाविरोधात तक्रारी आल्याचं देशमुख यांनी आज...

बँक ऑफ महाराष्ट्रची फसवणूक करुन ४ कोटी ५७ लाख रुपये लुबाडल्या प्रकरणी १० आरोपींना...

मुंबई (वृत्तसंस्था) : बँक ऑफ महाराष्ट्रची फसवणूक करुन चार कोटी सत्तावन्न लाख रुपये लुबाडल्याच्या आरोपाखाली हैदराबादच्या विशेष सीबीआय न्यायालयानं १० आरोपींना दोषी ठरवलं असून त्यांना विविध रकमांचे दंड आणि...

३ मे पर्यंत टाळेबंदी वाढवण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यासाठी देशात लागू केलेली टाळेबंदी तीन मे पर्यंत वाढवण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कोरोना विषाणू विरुद्ध देशाची लढाई खूप प्रबळपणे पुढे...