शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी बाल रक्षक भ्रमणध्वनी ऍपची निर्मिती

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्या गावी किंवा अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत. या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी टाटा ट्रस्ट आणि केंद्र...

महिला लोकशाहीदिनी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.०० वाजता समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, १० वा माळा, बांद्रा येथे महिला लोकशाही दिन घेण्यात येणार आहे....

रशियाच्या लष्कराची युक्रेनमध्ये आगेकूच सुरुचं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन बरोबर गेल्या २४ फेब्रुवारी पासून सुरु असलेल्या युद्धात रशियानं आतापर्यंत युक्रेनची ८९ लष्करी तळ आणि ७ UAV नष्ट केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या...

शेतकऱ्यांच्या हिताचा आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – सहकारमंत्री सुभाष देशमुख

मुंबई : स्वराज्य हे वतनदारांच्या कल्याणासाठी नव्हे तर रयतेच्या कल्याणासाठी आहे छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. याच धर्तीवर   शेतकऱ्यांच्या हिताचा अर्थसंकल्प राज्य शासनाने सादर केला आहे. टंचाई व...

ग्राम युवा विकास समितीच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : नेतृत्व गुण असणाऱ्या तरुणांना एकत्र करुन प्रत्येक गावात 'ग्राम युवा विकास समिती' स्थापन करावी. या समितीमार्फत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ....

राज्यासह देशातील अन्य राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे अन्नधान्य उपलब्ध

मुंबई : केंद्र शासनाच्या ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ या योजनेअंतर्गत विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील पात्र शिधापत्रिकाधारकांना देय असलेले अन्नधान्य पोर्टेबिलिटीद्वारे उपलब्ध असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा...

घरात रुग्णांच्या विलगीकरणाबाबत गृहमंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा प्रसार करावा – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरात रुग्णांच्या विलगीकरणाबाबत गृहमंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा प्रसार करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. लोकांनी महत्त्वपूर्ण माहिती वाचावी असं...

कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही

मुंबई : कारखान्यामधील किंवा आस्थापनेमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असे महाराष्ट्र शासनाने एका प्रसिद्ध पत्रकान्वये स्पष्ट केले आहे. कामगाराला...

महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात भरडधान्य उत्पादन क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन, आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळेल यासाठी राज्य शासन आग्रही आहे म्हणून महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद...

पोलिस कर्मचाऱ्यांनी टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून दंड आकारू नये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून दंड आकारू नये, असे निर्देश राज्य महामार्ग पोलिस विभागानं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जारी केले आहेत. काही पोलिस कर्मचारी दंडाच्या नावाखाली...