राज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये घोषित – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी आरोग्य संचालकांनी...

माथाडी कामगारांच्या घरकुलांची प्रक्रिया गतिमान करणार; मंडळाच्या नावावर छळवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय  मुंबई : माथाडी कामगारांच्या गृहनिर्माण संस्थेला वडाळा व चेंबूर येथे शासनाकडून मिळालेल्या जमिनीवरील गृहप्रकल्पातील सदस्यांची पात्रता लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी, मंडळाच्या कार्यालयीन...

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशच्या विंध्याचल प्रदेशात ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्पांची पायाभरणी केली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील विंध्यांचल प्रदेशातील मिर्झापूर आणि सोनभद्र जिल्ह्यात ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्पांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पायाभरणी केली. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी ग्रामीण...

राज्यात काल १२ हजार ६४५ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही कोविड १९ च्या नव्याने आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर साडे शहाण्णव टक्क्याच्या वर गेला आहे. काल...

शहीद नाईक संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थीव देहावर सातारा जिल्ह्यातल्या मुंडे गावी लष्करी इतमामात...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे सुपूत्र शहीद नाईक संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थीव देहावर सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातल्या मुंडे या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित...

येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल, असा...

ट्राय’नं केबल आणि इतर प्रसारण सेवांवरच्या नियमनासंदर्भात ग्राहकांचं हित लक्षात घेत केल्या सुधारणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘ट्राय’ अर्थात, भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणानं केबल आणि इतर प्रसारण सेवांवरच्या नियमनासंदर्भात ग्राहकांचं हित लक्षात घेऊन काही सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे केबल टीव्हीचे ग्राहक कमी...

देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठीच्या उपाययोजनांची केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन...

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठीच्या उपाययोजनांची केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत माहिती दिली.यामधले ठळक मुद्दे याप्रमाणे- एका दिवसात कंपनी...

लॉकडाऊनच्या काळात सायबर २५८ गुन्हे दाखल

आतापर्यंत ५७ आरोपींना अटक; ठाणे ग्रामीण व गोंदिया  नवीन गुन्हे मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र...

मुंबई महापालिकेतल्या आश्रय योजनेतल्या घोटाळ्याच्या चौकशीचे राज्यपालांचे लोकायुक्तांना आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ हजार ८४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना दिले आहेत. भाजपा आमदार मिहीर कोटेचा...