उद्योग, सेवा आणि व्यापार समुदायाच्या प्रतिनिधींबरोबर अर्थमंत्र्यांची दुसरी अर्थसंकल्प पूर्व चर्चा

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामण यांनी आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उद्योग, सेवा आणि व्यापार क्षेत्रातल्या संबंधितांशी अर्थसंकल्प पूर्व चर्चा केली. 2014 पासून केंद्र सरकारने अनेक...

कोरोनामुळे पुणे, मुंबईतल्या नागरिकांकडे संशयाने बघू नका असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना बरा होऊ शकतो, कोरोनाबाधीत रूग्ण बरे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे असं आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यांनी आज फेसबुकवरून जनतेशी संवाद...

थेरगावमध्ये महायुतीच्या उमेदवाराविरोधात एकही बुथ लावू देणार नाही – शिवसेना नगरसेवक नीलेश बारणे

पिंपरी : थेरगाव भागात महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधकांचा एकही बुथ लावू देणार नाही. या भागातील एक-एक मत आमदार लक्ष्मण जगताप यांनाच मिळेल. येथील जनता सुज्ञ आहे. ही...

ओबीसी विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी २९३ कोटी मंजूर

मुंबई :  बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी, प्रवर्गातील  दहावीनंतर पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी २९२ कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये शासनाने मंजूर केले...

‘महिला सक्षमीकरण’ या संकल्पनेवर आधारित मल्टीमीडिया प्रदर्शनाचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 'महिला सक्षमीकरण' या संकल्पनेवर आधारित मल्टीमीडिया प्रदर्शनाचं उद्घाटन आज कोल्हापूर इथं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी आणि केंद्रीय कम्युनिकेशन ब्युरोच्या...

कोविड रुग्णांस जादा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा :  डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे येथील उस्मानाबाद जिल्हा कोविड आढावा बैठकीत दिले आदेश पुणे : कोविडने निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबाला 50 हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. याबरोबरच महिला व बाल विकास विभाग...

धुळवड साजरी करण्याना लोकांनी खबरदारी घेण्याचं शासनाचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी पौर्णिमा. देशभरात आज पारंपारिक पद्धतीनं होलिका दहन केलं जातं. राज्यात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. कोकणात होळीचा सण मोठ्या...

देशातल्या प्रत्येक नागरीकासाठी एकच कायदा असायला हवा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या संविधानामध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी समान नागरी कायदा आणण्यासंबंधी लिहिलं गेलं आहे. घरात ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तिसोबत समान व्यवहार केला जातो त्याप्रमाणे देशातल्या प्रत्येक नागरीकासाठी सुद्धा...

ताडदेव परिसरातल्या कमला इमारतीला लागलेल्या आग प्रकरणी चौकशी करण्यासाठी महानगरपालिकेनं नेमली समिती

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत ताडदेव परिसरातल्या कमला इमारतीला आग लागून ६ जणांचा मृत्यू आणि इतर २३ जण जखमी झाल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी महानगरपालिकेनं उपायुक्त-परिमंडळ २ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे....

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेकडून अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने मुंबईचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना काल मध्यरात्रीच्या सुमाराला अटक केली. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या...