देशातल्या सर्व राज्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आत्मीयतेने अंमलबजावणी करावी – एम व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व राज्य सरकारांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करावी असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी केलं आहे. ते सिक्कीमध्ये तारकू इथं उभारल्या जात असलेल्या...
राज्यात संरक्षण उद्योग उभारणीसाठी उत्तर प्रदेश सरकारची मुद्रांक शुल्क माफी आणि अनुदान योजनेला मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश मध्ये संरक्षण उद्योग सुरू करण्यास इच्छूक असणाऱ्या उद्योग समुहांना प्रोत्साहन म्हणून उत्तर प्रदेश सरकारनं २५ टक्के अनुदान आणि मुद्रांक शुल्कात १०० टक्के सुट...
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची श्रीलंकेच्या कर्जमाफी कार्यक्रमास मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाने विस्तारित निधी सुविधेअंतर्गत श्रीलंकेच्या कर्जमाफी कार्यक्रमास मान्यता दिली आहे. सुमारे 3 अब्ज डॉलर्सच्या समतुल्य 2 अब्ज 286 कोटीचे विशेष वितरण अधिकारांचं पॅकेज...
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : विधिमंडळात मंजूर झालेलं विधेयक केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली मराठा समाजाची फसवणूक असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विधेयकावर विरोधकांना सभागृहात बोलू...
नागरिकत्व सुधारित कायदा हा नागरिकत्व बहाल करण्यातही आहे कुणाचं नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही, प्रधानमंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्व बहाल करण्यासाठी आहे, कुणाचं नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही, असं ठाम प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं.
कोलकाता इथं रामकृष्ण मिशनच्या...
राज्यात यापुढे कोळशाऐवजी अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य – उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
मुंबई : राज्यात अपारंपरिक ऊर्जा धोरणाला चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली. या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव...
पीएमसी बँकेच्या खातेदारांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य कार्यवाही करेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या(पीएमसी बँकेच्या) खातेदारांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य ती कार्यवाही करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी दिले.
पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या खातेदारांनी आज...
‘मी अत्रे बोलतोय’च्या दुसऱ्या आवृत्तीचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : एकपात्री सादरीकरण ही कला हळूहळू लुप्त होत चालली आहे. ही कला सादर करणारे नवनवे कलाकार तयार झाले पाहिजेत. ‘मी अत्रे बोलतोय’ या एकपात्री नाट्यप्रयोगाद्वारे दिवंगत कलाकार सदानंद...
जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांच्या तिन्ही सल्लागारांना मंत्रीस्तरीय अधिकार प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांच्या तिन्ही सल्लागारांना त्यांना दिलेल्या विभागांनुसार मंत्रीस्तरीय अधिकार प्रदान केले आहेत.
फारुख खान, के. के. शर्मा आणि राजीव राय...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार २८ जून ते १२ जुलै दरम्यान संकल्प पर्व...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीनं २८ जून ते १२ जुलै दरम्यान संकल्प पर्व साजरं केलं जात आहे. या संकल्प पर्वाच्या निमित्ताने केंद्रीय...