वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन योजनेअंतर्गत माहितीचे अद्ययावतीकरण करण्याचे आवाहन
मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १९५४-५५ पासून वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी मानधन योजना राबवण्यात येत आहे. आजमितीस जवळजवळ तीस हजार साहित्यिक व कलावंत या योजनेचा लाभ...
शहरामधील नालेसफाईची कामे अपुर्णच
पिंपरी : पावसाळ्यात कोणतीही समस्या यायला नको, ठरवून दिलेल्या मुदतीत नालेसफाई झाली पाहिजे, असे आदेश वरिष्ठांनी दिले. परंतु हे आदेश कागदावरच राहिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या...
सर्वंकष विकासाला प्राधान्य देणाऱ्या ७ क्षेत्रांवर केंद्रीत अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प सादर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष २०२३-२०२४ साठीचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. अर्थमंत्री या नात्यानं हा त्यांचा पाचवा अर्थसंकल्प असून अमृत काळातला पहिलाच अर्थसंकल्प...
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
मुंबई (वृत्तसंस्था) : उद्यापासून नागपूर इथं सुरु होणा-या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्र्यांनी आज आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अवमान केला...
ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दूरचित्रवाहिनी सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड19 विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पाचवा आणि अखेरचा हप्ता आज...
समान संधी केंद्रे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आधार : डॉ. प्रशांत नारनवरे
पुणे : विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक संधी आहेत. त्यामुळे भविष्यातील संधी ओळखून नियमित अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. त्यासाठी पालक व शिक्षकांनी...
भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांसाठी येत्या १० दिवसांत आणखी २ हजार ६०० रेल्वेगाड्या सोडणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांना आपापल्या घरी पोचवण्यासाठी येत्या १० दिवसांत आणखी २ हजार ६०० श्रमिक विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहे. त्यातून ३६ लाख कामगारांना प्रवास करता...
राज्यात प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या रिक्त जागांवर भरती प्रक्रिया लवकरच केली जाणार – दय सामंत...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली महाविद्यालयं तसंच विद्यापीठांमध्ये रिक्त जागांवर प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती लवकरच केली जाणार असल्याचं, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ते काल सोलापूर...
कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण शुल्कात सवलत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय आणि खासगी कृषी महाविद्यालयांमधल्या पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषीमंत्री दादाजी...
आरोग्यासंदर्भात मार्ग काढणारी वन हेल्थ यंत्रणा विकसित आणि दृढ करण्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती...
मुंबई (वृत्तसंस्था) : महामारीचा धोका अजूनही पूर्णपणे टळला असल्याचं खात्रीशीर म्हणता येणार नाही म्हणून आरोग्यासंदर्भात मार्ग काढणारी वन हेल्थ यंत्रणा विकसित आणि दृढ करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार...