१०० कोटी लसीकरण टप्पा पार केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून देशवासीयांचे आभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं आज कोविड प्रतिबंधक लशींचा १०० कोटी मात्रांचा टप्पा पार केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे आभार मानले. प्रधानमंत्र्यांनी डॉक्टर्स, परिचारिका, आणि या अभियानात सहभागी...

पंतप्रधान उद्या इंडिया आयडियाज समिटला संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 22 जुलै रोजी इंडिया आयडियाज समिट येथे मुख्य भाषण करणार आहेत. अमेरिका-भारत व्यापार परिषद या शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. यावर्षी परिषदेच्या...

तृतीयपंथीयांचे कल्याण

नवी दिल्ली : देशात 2011 च्या जनगणनेमध्ये प्रथमच पुरुष -1, स्त्रिया-2 आणि इतर -3 असे संकेतांक पुरवण्यात आले होते. त्याची निवड माहिती देणाऱ्या व्यक्तीवर  अवलंबून होती. माहिती देणाऱ्या व्यक्तीने ...

युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा वृत्त...

कोरोना बाधित १२८२ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आज ५२२ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ८५९० – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यात आज कोरोनाबाधित ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या...

‘स्टार्टअप्स’ना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत १ फेब्रुवारीपासून ‘ई-समिट’

मुंबई : राज्याची स्टार्टअप्ससाठी कार्य करणारी अग्रगण्य संस्था महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी उपयुक्त ठरेल अशा ई-समिटचे आयोजन करण्यात आले...

चालू आर्थिक वर्षात देशात विक्रमी धान्य उत्पादनाची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात देशात अन्न धान्यांचं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या काळात ३१६ दशलक्ष टन धान्याचं उत्पादन होण्याची शक्यता असल्याची माहिती कृषीमंत्रालयानं दिली आहे....

सरकार आणि समाजविरोधी कारवायांचा आरोप असलेल्या आरोपीनं संवैधनिक कारणांवरून जामीन मागणं योग्य नसल्याचा एनआयएचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकार आणि समाजविरोधी कारवायांचा आरोप असलेल्या आरोपीनं संवैधनिक कारणांवरून जामीन मागणं योग्य होणार नाही, असा युक्तिवाद राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केलं आहे. २०१८ च्या भीमा कोरेगाव प्रकरणात...

एमटीडीसीकडून आषाढी वारी दर्शन सहलीचे आयोजन

पुणे : पालखी सोहळा ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. पालखी म्हटलं कि सगळीकडेच वारकरी, टाळ – मृदुगांचा नाद आणि भक्तांची गर्दी पाहायला मिळते. या नयनरम्य अशा पालखी सोहळ्यासाठी...

FSSAI क्रमवारीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या मोठ्या राज्यांमध्ये अन्न सुरक्षेच्या क्रमवारीत राज्याचा तिसरा क्रमांक लागला आहे. FSSAI अर्थात भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. मोठ्या...