रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचं पालन न केल्यामुळे १४ बँकांना दंड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचं पालन न केल्यामुळे १४ बँकांना आर्थिक दंड ठोठावला आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदाला २ कोटी, बंधन बँक, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, क्रेडिट...
महाराष्ट्र शासन कर्जरोखे २०२१ ची परतफेड १७ फेब्रुवारी २०२१ रोजी
मुंबई: महाराष्ट्र शासन, वित्त विभाग अधिसूचना क्र.एलएनएफ – १०.१०/प्र.क्र.६/ अर्थोपाय दि. ११ फेब्रुवारी २०११ अनुसार ८.५१% महाराष्ट्र शासन कर्जरोखे, २०२१ अदत्त शिल्लक रकमेची दि. १६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत देय...
कोरोना विषयक निर्बंध नको असतील तर स्वयंशिस्त पाळा – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता, निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी, असं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलं आहे. ते...
गोरगरीब व गरजू रुग्णांना अर्थसहाय्य देण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना सुरू...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महापौर निधीतून गोरगरीब रुग्णांना देण्यात येणारी आर्थिक मदत बंद करण्यात आली आहे. हा शहरातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांवरील अन्याय आहे....
SSLV हे छोट्या उपग्रहांसाठीचं प्रक्षेपण यान खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा इसरोचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छोट्या उपग्रहांची मागणी लक्षात घेता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं एस एस एल व्ही हे छोट्या उपग्रहांसाठीचं प्रक्षेपण यान खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे....
कोरोना विषाणू संसर्गावरची लस तयार करण्याच्या कामात आयसीएमआर घाई करत असल्याचा माकपचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गावरची लस तयार करण्याच्या कामात भारतीय वैद्यक संशोधन परिषद विनाकारण घाई करत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने केला आहे.
पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी...
मुंबई शेअर बाजारात घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारांमधल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या बाजारांमधे आज एक टक्क्यापेक्षा जास्त घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवस अखेर ७०९ अंकांची घसरण झाली, आणि तो ५५...
न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन केली जावीत – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी चेन्नईसह देशाच्या विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन करण्याची गरज आहे अशी भूमिका उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मांडली आहे.
भारतासारख्या मोठ्या देशात...
पूरबाधितांसाठी मदत स्वीकृती केंद्रामध्येच मदत जमा करण्याचे आवाहन
सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमिवर प्रत्यक्ष पूरबाधितांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी ती मदत स्वीकृती केंद्रामध्येच जमा करावी. मदत स्वीकृती केंद्रामध्ये प्राप्त होणारी मदत ही संबंधित ग्रामपंचायतीमार्फत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी,...
जापनीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम जानेवारीत राबवणार – सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप...
मुंबई : राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांत जानेवारी महिन्यात जपानीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य...