टाळेबंदीच्या काळातही राज्यातून सुमारे ३ लाख टन शेतमालाची निर्यात

नवी दिल्ली : कोरोना टाळेबंदीच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा मर्यादित असताना राज्याच्या कृषी आणि पणन विभागानं २ लाख ९९ हजार मेट्रिक टन मालाची निर्यात केली आहे. त्यात ८ हजार...

‘कोयना धरण’ प्रकल्पग्रस्तांना येत्या १ मे पासून लाभक्षेत्रातील जमीन वाटप -उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘कोयना धरण’ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह त्यांचे इतर प्रश्न मार्गी लावण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी, आणि येत्या १ मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांना सांगली, सातारा जिल्ह्यातल्या...

राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी प्रिपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी प्रिपेड - स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. याचा सुमारे एक कोटी ६६ लाख ग्राहकांना फायदा होईल. वितरण रोहित्रांना देखील स्मार्ट...

राज्यात महाविकास आघाडी विरोधात भाजपाचं अनेक ठिकाणी निदर्शनं

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणी, देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपानं केली आहे. भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया...

‘ई-पीक पाहणी’ आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’

मुंबई : राज्यातील महसूल आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला महत्वाकांक्षी ई-पीक पाहणी प्रकल्प राजस्थान सरकारने स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गुरू गोविंदसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : शीखांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंह यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे. तसेच जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या प्रकाश पूरब निमित्त शुभेच्छा दिल्या...

वकिलांनी गरीब आणि वंचितांना मोफत कायदेशीर मदत करण्याचे राष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वकिलांनी गरीब आणि वंचितांना मोफत कायदेशीर मदत करण्याचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. ओडिशातल्या कटक इथं राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभाला...

इराणमध्ये दोन करोना बाधीत रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये करोना विषाणूबाधेची पुष्टी झालेल्या दोन रुग्णांचा काल मृत्यू झाला. या विषाणूबाधेचे हे इराणमधले पहिले बळी आहेत. मरण पावलेल्या दोन व्यक्तींनी कधीही परदेश प्रवास केला...

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी घेतली डॉक्टर एस. जयशंकर यांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी आज भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध...

राज्याच्या नवीन सांस्कृतिक धोरणाचं प्रारुप तयार करण्यासाठी तज्ञ समिती गठित करण्याच्या सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या नवीन सांस्कृतिक धोरणाचं प्रारुप तयार करण्यासाठी तज्ञ समिती गठित करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. ते काल मंत्रालयात सांस्कृतिक कार्य विभागाच्या...