प्रदूषणाचा विळखा

पर्यावरण मंत्री आणि राज्य सरकारने पर्यावरणप्रेमी असल्याच्या कितीही गप्पा मारल्या आणि आपली अवस्था दिल्लीसारखी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांकडून शपथा घेतल्या तरीही मुंबईतील प्रदूषित हवा कोणाचेही ऐकण्याच्या आणि नियंत्रणात येण्याच्या...

वाद मिटण्याची चिन्हे !

केंद्र सरकारने अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी एक नवा ट्रस्ट स्थापन करतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच मशिदीसाठीही जागा देण्याचा निर्णय घेतल्याने अनेक शतके चिघळत पडलेल्या एका विषयावर कायमचा पडदा पडण्याची चिन्हे...

जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची गरज

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन तीन महिने झाले. मूल्यमापनासाठी हा अवधी कमी असला तरी आता राज्य सरकारला समन्वयाने आणि लोकहित, शेतकरीभिमुख आणि बेरोजगारांच्या प्रश्नावर ठाम निर्णय घेऊन नेटाने अंमलबजावणी...

जाहिरनाम्यातील मुद्दे ऐरणीवर

मराठी भाषेसंदर्भातील चळवळीने मध्यंतरी मराठी भाषेच्या मुद्द्याला राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात स्थान द्यावे, असा आग्रह धरला होता. त्याच पद्धतीने आता विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन मुलांच्या प्रश्नांना जाहीरनाम्यात स्थान मिळण्याची...

नाराज नेते अन् अस्वस्थ शिवसैनिक..!

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे मिळून राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाले. मात्र एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नव्हता. या मंत्रिमंडळ विस्ताराला पक्षातून...

भारतीय भाषांचे मरण अटळच?

आंध्र प्रदेश सरकारने जो सर्व शाळांतून इयत्ता पहिलीपासून इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचा निर्णय घेतला आहे, तो अजिबात आश्चर्य वाटण्यासारखा नाही. शनिवारच्या (१६ नोव्हेंबर) ‘लोकसत्ता’च्या संपादकीयात त्या निर्णयाच्या शैक्षणिक बाजूवर प्रकाश...

संघभूमीत ‘समृद्’ सल!

सत्तेचा समन्वय, कालबद्ध मागोवा, अखंड दौरे आणि अथक मेहनत या चतु:सूत्रीने भाजपाला विधानसभेत सलग दुसऱ्यांदा सत्तास्थानी आणून ठेवले. पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात नागपुरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर यश मिळाले. संघवर्तुळाचे...

इलेक्ट्रिक वाहन घेण्याचे हे आहेत ५ फायदे

सध्याच्या काळात इलेक्ट्रिफाइड वाहतूकीकडे वाटचाल ही जास्तीत जास्त अपरिहार्य होत चालली आहे. इलेक्ट्रिक वाहने ही खूप उत्तम निवड आहे. विशेषत: आपण ज्या वातावरणात राहतो त्यासाठी व सभोवतालच्या लोकांसाठी ती...

मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचणीने महत्वपूर्ण यश प्राप्त केले आहे. पश्चिमी समुद्रकिनाऱ्यावर नौदलाच्या कोची आणि चेन्नई या नौकांद्वारे ही चाचणी करण्यात आली. भारतीय...

१ जून ते जुलैअखेर यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी

मुंबई : पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने दि. 1 जून ते 31 जुलै 2019या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांसाठी मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे. ही पावसाळी...