मुंबई (वृत्तसंस्था) : गरोदर महिलांना कोरोना संसर्ग झाल्यास प्रसुतीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र जर संसर्ग झालाच आणि त्यातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर प्रसूति झाली तर होणा-या बाळाला काही धोके निर्माण होतात का? ते धोके कोणते याबद्दल कोल्हापुरातल्या पत्की रुग्णालयामध्ये संशोधन करण्यात आलं. हे जे संशोधन आहे या संशोधनाचा उद्देश असा होता इन्फेक्शन मधून ज्या महिला गरोदर महिला बऱ्या झाल्या नंतर त्यांची प्रसूती झाली त्या प्रसूतीनंतर त्याची रक्तवाहिन्या असते त्याच्यातून बाळाला रक्तपुरवठा होतो त्याच्या बदल्यात इलेक्ट्रॉून मायक्रोस्कोप आधुनिक तंत्रज्ञान वापरून छोटे छोटे प्लॉट ते रक्तवाहिन्यांच्या निर्माण झालेले आढळून आले आणि त्यामुळे अशा पेशंट जेव्हा एखाद्या बाळाला जन्म देतात तेव्हा कमी वजनाचे बाळ जन्माला या बाळा च्या भोवतीचं पाण्याचे प्रमाण कमी होणे अशी कॉम्प्लिकेशन्स आपल्याला दिसून येतात आणि गरोदर स्त्रियांनी प्रसूतीपूर्वी दोन डोस करण्याची होणे आवश्यक आहे त्यातून निघालेला महत्त्वाचा निष्कर्ष आहे